बेंगळुरूत आशियाई फुटबॉल स्पर्धा जिंकल्यावर २६ सहस्र भारतीय प्रेक्षकांनी गायले वन्दे मातरम् !

या रोमांचक क्षणाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत.

धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !

पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.

अल्लाच्या कृपेने राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे !

कर्नाटकातील ज्या बहुसंख्य हिंदूंनी काँग्रेसला मतदान केले, त्यांना हे विधान मान्य आहे का ? मुसलमान मंत्री कधी ‘भगवान शंकर, विष्णु आदी हिंदूंच्या देवतांच्या कृपेने सरकार सत्तेवर आले’, असे म्हणेल का ?

केंद्रशासनाकडे ट्वीट्स प्रतिबंधित करण्याचा आणि खात्यांवर बंदी घालण्याचा अधिकार !

‘लोकशाही व्यवस्थेपेक्षा आम्ही मोठे आहोत’, अशी मग्रुरी असणार्‍या ट्विटरला न्यायालयाची चपराक !

जिहादी आरोपींच्या घरांची एन्.आय.ए.कडून झडती !  

भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण – कोडागू जिल्ह्यातील अब्दुल नासिर आणि अब्दुल रहमान, तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात नौशाद यांच्या घरांची झडती घेण्यात आली. येथून काही साहित्य जप्त करण्यात आले. या हत्येच्या प्रकरणी २० जणांना आरोपी बनवण्यात आले आहे.

प्रमोद मुतालिक यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाच्या विरोधातील गुन्हा रहित !

न्यायालयाने गुन्हा रहित केला, याचा अर्थ नोंदवलेला गुन्हा चुकीचा होता. त्यामुळे न्यायालयाने गुन्हा रहित करण्यासह तो नोेंदवणार्‍या पोलिसांवर न्यायालयाने कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

कर्नाटकच्या ऐतिहासिक होयसळ साम्राज्याशी संबंधित होयसळ गावात ७५ वर्षांनी बससेवा चालू !

जनतेविषयी असंवेदनशील असणार्‍या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सरकारांना हे लज्जास्पद !

(म्हणे) ‘गोरक्षकांना लाथ मारून कारागृहात टाका !’ – प्रियांक खर्गे, कर्नाटक

यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे उघड होते. हिंदु संघटित नसल्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे हिंदूंचा सातत्याने उपहास करण्याचे धारिष्ट्य होते ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

मूलभूत समस्या सोडवण्याविषयी थोडे तरी गांभीर्य दाखवा !

शाळांतील शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची समस्या यांवरून कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस सरकारला फटकारले !

कर्नाटकात अद्यापही गोहत्या बंदी कायदा असल्याने विशेष पशूचा बळी देऊ नये !

गोहत्या कायदा असला, तरी कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने या कायद्याचे किती पालन होईल, याकडे गोरक्षकांनी लक्ष देणे आवश्यक आहे !