
पट्टणकुडी (जिल्हा बेळगाव) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले. याचे स्मरण ठेवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान मास हा आपण सर्वांनी व्रतस्थ होऊन पाळूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुगल किशोर वैष्णव यांनी केले. येथील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने बलीदान मासाच्या निमित्ताने व्याख्यान ठेवण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सर्वश्री अजय पुणेकर, सुयोग घाटगे, संदेश काशीदकर यांसह मोठ्या संख्येने धर्मवीर युवक उपस्थित होते.
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !