Hijab Karnataka : कर्नाटकात हिजाबवरील बंदी हटवण्याचा आदेश !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गोमांस खाणे, गोहत्या करणे आदींना प्रोत्साहन देणार्‍या मुख्यमंत्र्यांकडून हिजाबवरील बंदी उठवली जाणे, यात आश्‍चर्य ते काय ? कर्नाटकात काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

कर्नाटकात अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहातील स्नानगृहात कॅमरा बसवणार्‍या सलीमला अटक !

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कंबरेपर्यंत भूमीत गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटणार नाही !

Karnataka Muslim Vendors : विजयपूर (कर्नाटक) येथील सिद्धेश्‍वर मंदिराच्या जत्रेत मुसलमानांची दुकाने नकोच ! – हिंदु संघटनांची मागणी

गोहत्या, गोमांसाची विक्री, लव्ह जिहाद, हिंदु महिलांशी गैरवर्तणूक आदी प्रकरणे वाढत आहेत. यामुळेच मुसलमानांना हिंदूंच्या उत्सवांत दुकाने थाटण्याची अनुमती देऊ नये.

Vishwaprasanna Theertha Swamiji : देशाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणणे चुकीचे असेल, तर राज्याला ‘कर्नाटक’ म्हणणे चुकीचे ठरेल !

पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची स्पष्टोक्ती !

राम-कृष्णाची सेवा, हीच देशसेवा आहे ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ श्रीपाद

ते पुढे म्हणाले, ‘‘अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण केले म्हणजे आपले काम संपले, असे समजू नका. पुढील अनेक शतके श्रीराममंदिर टिकवायचे असेल, तर देशातील हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणूनच राहिले पाहिजे.

कर्नाटकमध्ये ३५ सहस्र मंदिरांचे झाले आहे सरकारीकरण ! – अधिवक्ता किरण बेट्टदपूर

कर्नाटकात अनुमाने ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. देवस्थाने लुटणे हा सरकारीकरण करण्याचा मूळ उद्देश आहे. सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतो, असा त्याचा अर्थ होतो, अशी टीका अधिवक्ता किरण बेट्टदपूर यांनी येथे आयोजित मंदिर परिषदेमध्ये सरकारवर केली.

हिंदूंनी संघटित होऊन ज्याप्रमाणे श्रीराममंदिर बांधले, त्याचप्रमाणे अन्यत्र मंदिरे बांधणे का शक्य होणार नाही ? – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बेंगळुरू येथे २ दिवसीय राज्यस्तरीय मंदिर परिषद ! मंदिरांचे ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित ! बेंगळुरू (कर्नाटक), १७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या संघटित शक्तीचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे २२ जानेवारीला अयोध्या येथे होत असलेले श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, हे आहे. वर्ष २०१६ मध्ये रायचूर येथे मिनारची दुरुस्ती करतांना तिथे मंदिराचा खांब आढळून आला. … Read more

(म्हणे) ‘ख्रिस्त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करा !’ – इव्हान डिसोझा, माजी आमदार

हिंदू कधी काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या सरकारांकडे ‘हिंदूंच्या विकासासाठी अमूक रक्कम द्या’, अशी मागणी करतात का ? ‘जर धर्मनिरपेक्ष देशातील बहुसंख्य असणारे हिंदू अशी मागणी करत नाहीत, तर अल्पसंख्यांक अशी मागणी का करतात ?

Mhadei Water Dispute : म्हादईवरील प्रकल्प रखडले : केंद्रशासन पर्यावरण दाखला देत नाही !

यामुळे कळसाभंडुरा हे प्रकल्प रखडले आहेत. अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नावर उत्तर देतांना व्यक्त केली.

काँग्रेसच्या आमदाराकडून म्हैसुरू विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याची मागणी !

काँग्रेसला मत देऊन तिला सत्तेवर बसवलेल्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?