गुजरातमधील समुद्रकिनार्‍यावरील ११० किमी भूमी खचली !

‘इस्रो’च्या वर्ष २०२१ च्या संशोधनामध्ये लक्षात आले की, गुजरातचा १ सहस्र ५२ किमी किनारा स्थिर आहे, तर ११० किमीचा किनारा खचल्याने नष्ट होत चालला आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कर्णावती (गुजरात) येथील आयडीबीआय बँकेत ‘मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन’ या विषयावर व्याख्यान

‘आयडीबीआय बँके’च्या वतीने ‘निरोगी रहाणीमान आणि यशस्वी व्यावसायिक अन् वैयक्तिक जीवन’ या विषयावर ‘ऑनलाइन’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून हिंदु नाव धारण करून ‘फेसबुक’वरून हिंदु धर्मावर अपमानजनक टीका !

धर्मांध आता हिंदु नावे धारण करून हिंदु धर्माच्या विरोधात आपत्तीजनक विचार प्रसारित करतांना दिसत आहेत. असे करून ते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा आणि त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कर्णावती येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाची भित्तीपत्रके फाडली !

बजरंग दलाचे अध्यक्ष ज्वलित मेहता यांनी म्हटले की, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी परिधान केलेल्या कपड्यांना आमचा विरोध आहे. ‘पठाण’ चित्रपट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.

मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार !

अश्‍लील छायाचित्रे आणि व्हिडिओ यांद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न !

कर्णावती (गुजरात) येथील ‘कार्निव्हल’मध्ये ‘सांताक्लॉज’ बनून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत धर्मांतराचा प्रयत्न

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी पंचतत्त्वात विलीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनाविषयी ट्वीट करून सांगितले की, आईचेे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा होती. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी आणि आदर्श मूल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी देहलीहून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कर्णावती येथे पोचले आणि रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

वडोदरा येथील विश्‍वविद्यालयात ३ दिवसांत २ वेळा झाले नमाजपठण

विहिंपकडून हनुमान चालीसाचे पठण करून विरोध

शस्त्रास्त्रे आणि ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ वाहून नेणारी पाकिस्तानी नौका कह्यात !

भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांचे वाढते जाळे नष्ट करण्यासाठी पाकला संपवणे आवश्यक !