मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा !
वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका जाहीर सभेत गांधी यांनी ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.
वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका जाहीर सभेत गांधी यांनी ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.
खलिस्तान्यांची वाढती वळवळ कधी चिरडली जाणार ?
ओखा किनार्यापासून ३४० कि.मी. अंतरावर भारतीय जल सीमा क्षेत्रात ही घटना घडली.
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर याहून वेगळे काय होणार ? गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ‘मोहनथाळ’ प्रसाद म्हणून दिली जात असतांना अचानक ती बंद करणे ही मोगलाईच होय ! हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार या शाळेत हा दिन आयोजित करण्यात आला होता. त्यात आसारामजी बापू यांचीही आरती करण्यात आली.
पालटत्या काळानुसार पारंपरिक गीतांची परंपरा लोप पावत आहे. विवाह किंवा अन्य कोणत्याही शुभप्रसंगी गीत गायले जाते. ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न सूरतमधील ‘सप्तपदी’ या समूहाने केला आहे. याचे नेतृत्व एक महिला करत आहे. यात १०८ कलाकारांचा समावेश आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील सोमनाथ मंदिराविषयी अवमानकारक विधान करणारे ‘ऑल इंडिया इमाम असोशिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, धर्मांतर आणि हलाल जिहाद यांसारख्या समस्यांच्या विरोधात गुजरात राज्यात सक्रीय असलेल्या ‘हिंदु सेने’कडून निःस्वार्थीपणे राष्ट्र-धर्मकार्य करत असलेल्या हिंदु जनजागृती समितीचा सत्कार करण्यात आला.
प्रतिदिन दिवसांतून ५ वेळा मशिदींवरींल भोंग्यांवरून दिली जाणारी अजान गेली अनेक वर्षे हिंदू सहन करत आहेत, त्याचा विचार कोण करणार ?