कतरास (झारखंड) येथे धर्माभिमान्यांकडून ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात तक्रार
‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात येथील धर्माभिमानी श्री. दीपक केशरी यांनी ऑनलाइन तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात येथील धर्माभिमानी श्री. दीपक केशरी यांनी ऑनलाइन तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय युवा दिवस’ अर्थात् स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने नुकतेच ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आश्रम वेब सिरीजमधून हिंदूंच्या संतांचा, आश्रमव्यवस्थेचा अवमान करण्यात आला होता आणि आता त्याचा समाजावर काय परिणाम झाला हेही दिसून आले आहे.
भारतातील अतिशहाणे पुरो(अधो)गामी, ढोंगी नास्तिकतावादी भुतांवर अभ्यास करत नाहीत, हे लक्षात घ्या !
जनतेला गुन्हेगारांपेक्षा पोलीस अधिक त्रासदायक वाटतात, हे यातून लक्षात येते ! केवळ झारखंड राज्यात अशी स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांतही अशीच स्थिती असणारच, यात शंका नाही !
पूज्यापाद संतश्री आसाराम बापू यांच्यावरही राजस्थानमधील कथित प्रकरणावरून देहली पोलिसांत तक्रार करून कारवाई करण्यात आली होती. त्यांना एक न्याय, तर हेमंत सोरेन यांना वेगळा न्याय का ?
बलात्कार्यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना घडतात. यांसह समाजामध्ये नैतिकता निर्माण करण्यासाठी त्याला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. साधना शिकवली असती, तर असे घडले नसते !
अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
भारतातील बर्याच मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालतात, असा गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. त्याच वेळी अशांवर कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती. अशा मशिदी आणि मौलवी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने कृती करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !