मदरशाच्या हाफीजकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न !
अशी वृत्ते प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत, हे लक्षात घ्या !
अशी वृत्ते प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत, हे लक्षात घ्या !
शिक्षकांकडूनच असे कृत्य होत असतील, तर पालकांनी विश्वास कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा दिल्यावर इतरांवर वचक बसेल !
चित्रपटांत दाखवतात त्या एकतर्फी प्रेमाच्या कथा काल्पनिक असतात आणि वास्तव निराळे असते एवढेही युवकांना समजत नाही का ?
‘स्पेनमध्ये वर्ष १९४० पासून आतापर्यंत रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये ४ लाखांपेक्षा अधिक अल्पवयीन आणि प्रौढ मुली यांचे लैंगिक शोषण झाले आहे, अशी माहिती एका अहवालात समोर आली. अत्याचार करणार्यांमध्ये बहुतांश लोक हे पाद्री असल्याची धक्कादायक माहितीही यात देण्यात आली आहे.
सुरक्षादलातील कर्मचारीच असे कृत्य करत असतील, तर सुरक्षादलावर कुणाचा तरी विश्वास बसेल का ?
‘आयआयटी’सारख्या प्रथितयश विश्वविद्यालयांत अशा घटना घडल्याने भारताचे नाव मलीन होत आहे. संबंधित वासनांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
आम्ही ‘डान्स बार’, दलाल आदींच्या विरोधात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर कृती करून अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जातो, तेव्हा त्यावर स्थगिती आणली जाते. कायद्याचा आम्हाला पाठिंबा मिळत नाही. कायदा सुस्पस्ट असता, तर असे झाले नसते.
अशा घटना समाजाची खालावलेली नीतीमत्ता आणि युवतींची असुरक्षितता दर्शवतात !
‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या न्यून होत चालली आहे. भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
अशा गुन्हेगारांना शिक्षेचे भय नाही, असेच वारंवार घडणाऱ्या घटनांवरून लक्षात येते. महिलांचे उद्दाम धर्मांधांपासून रक्षण होण्यासाठी असा धर्मांधांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे