अश्वजीत गायकवाड याच्यासह तिघांना अटक आणि जामीन !
पीडित तरुणीची राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्याच वेळी या प्रकरणी कलम ३०७ जोडण्याचीही त्यांनी मागणी केली
पीडित तरुणीची राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्याच वेळी या प्रकरणी कलम ३०७ जोडण्याचीही त्यांनी मागणी केली
वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलींना त्यांच्या राज्यात पुन्हा पाठवून त्यांना सुरक्षा देणे आणि रोजगार मिळवून देणेच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.
केवळ गुन्हे नोंद करून न थांबता न्यायालयात खटला जलद गतीने चालवण्यासह आरोपींना शिक्षा होण्यासाठीही तितक्याच तत्परतेने कारवाई होणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि कठोर उपाययोजना करावी ! तरच असे प्रकार थांबतील !
मुलीला वासनांधांकडे सोपवणार्या २ महिला कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
अशा महिला म्हणजे स्त्री जातीला लागलेला कलंक होय !
वारंवार होणार्या बलात्कारांमध्ये धर्मांधांचा सहभाग असणे, संतापजनक आहे. अशा धर्मांधांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !
आणखी किती अपकीर्ती झाल्यावर गोमंतकीय जागे होणार आहेत ? पैशासाठी अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, कॅसिनो जुगार आदी चालू ठेवून जगात आपली तशी ओळख झाल्यावर गोमंतकीय जागे होणार का ?
हा कायदा तात्काळ करावा, अशी आग्रहाची मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे केली.
इतकी गंभीर घटना घडत असतांना २ घंट्यानंतर घटनास्थळी पोचणार्या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतर पोलिसांवर वचक बसेल !
६ डिसेंबर १९९२ हा असा दिनांक आहे, ज्या दिवशी हिंदु संघटना प्रतिवर्षी ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करतात; मात्र या दिवशी हिंदुद्वेषी हे हिंदूंना दुसर्या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात.