अटकेतील ६ पैकी दोघा आतंकवाद्यांना पाकमध्ये देण्यात आले घातपाती कारवाया करण्याचे प्रशिक्षण !
भारतात शांतता नांदायची असेल, तर पाकला नष्ट करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाक भारतविरोधी कारवाया करण्यात गुंतला असतांना भारत सरकार त्याच्या विरोधात कठोर पावले का उचलत नाही ?