प्रत्येक मंदिरात ‘ठाकरे-पवार’ नावाची दानपेटी बसवली, तरच मंदिरे उघडणार का ? – तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजप आध्यात्मिक आघाडी
राज्यभरातील आंदोलनानंतर भाजप आध्यात्मिक आघाडी मंदिरे उघडण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
राज्यभरातील आंदोलनानंतर भाजप आध्यात्मिक आघाडी मंदिरे उघडण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरांच्या संवर्धनासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !
जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रहित केल्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेली हिंदूंची मंदिरे उघडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
चर्च आणि मशीद यांच्या भूमीवर अन्य धर्मियांना म्हणजेच हिंदूंना वाहने लावण्याची अनुमती दिली जाते का ? हे पुरो(अधो)गामी सांगतील का ?
जामनेर (जळगाव) येथील मंदिर विश्वस्तांची निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी !
कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
एकीकडे सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश करण्याला बंदी असतांना प्रसिद्ध व्यक्तींना मात्र मंदिरात प्रवेश देण्यात येत असल्याविषयी जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
राज ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारला जनआशीर्वाद यात्रा चालते; पण सण साजरे करायला बंदी घातली आहे. कोरोना काय केवळ सणांमध्ये पसरतो का ? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का ?
‘राज्यातील मंदिरे उघडावीत’, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर राज्यात ठिकठिकाणी ‘शंखनाद आंदोलन’ करण्यात आले.
दहा दिवसांत मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर मोठे ‘जेलभरो आंदोलन’ करा, मी तुमच्यासमवेत राहीन, असे ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी सांगितले.