Amit Shah Electoral Bonds : राहुल गांधी यांना भाषण कोण लिहून देते ? – अमित शहा
राहुल गांधी यांनी या ‘निवडणूक रोखे योजनेला जगातील सर्वांत मोठा खंडणी उकळण्याचा मार्ग ’, असे म्हटले होते.
राहुल गांधी यांनी या ‘निवडणूक रोखे योजनेला जगातील सर्वांत मोठा खंडणी उकळण्याचा मार्ग ’, असे म्हटले होते.
या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया लपवाछपवी करत आहे, असेच एकंदर जनतेला दिसून येत आहे !
राजकीय पक्षांना मिळणारा कोणताही निधी आणि त्याचा स्रोत हा पारदर्शी असावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! निवडणूक रोख्यांच्या (‘इलेक्ट्रॉल बाँड’च्या) संदर्भातील तक्रारींचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला. आताही सर्वोच्च न्यायालयाने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून निवडणूक रोख्यांविषयीची माहिती मागितली आणि बँकेने ती दिली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला चपराक किंवा मोठा झटका दिल्याचा निष्कर्ष नेहमीप्रमाणे … Read more
ज्या गोष्टीला ४ मास लागणार, असे सांगणारी एस्.बी.आय. अवघ्या ४८ घंट्यांत तीच माहिती सादर करू शकते, हे कसे काय ?
सीएए कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. याचिकेद्वारे कायद्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘निवडणूक रोखे योजने’च्या अंतर्गत सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे प्रकरण
गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असतांना पोलिसांनी अशी अपुरी माहिती देण्यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा ! पोलीसच अशी लपवाछपवी करू लागले, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था कोण राखणार ?
किमान शेतमालाला आधारभूत भाव मिळावा इत्यादी मागण्यांसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ अन् ‘पंजाब किसान मजदूर संघर्ष समिती’ अशा काही शेतकरी संघटनांचे देहलीत आंदोलन चालू आहे.
भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची मर्यादा ओलांडली गेली आहे अथवा नाही, याविषयी पोलिसांना नेमकेपणाने सांगणे आवश्यक झाले आहे.
हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचे कायदे रहित केले जातील !