महिला पोलीस अधिकार्‍याला धमकी देत पिंपरी येथील कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न

जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच अशी अनैतिक कृत्य होत असतील, तर असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी काय राखणार ?

दिग्दर्शक साजिद खान यांनी अभिनेत्री जिया खान हिचे लैंगिक शोषण केले होते !

चित्रपटातील महिला कलाकारांचे लैंगिक शोषण करणार्‍या साजिद खान यांच्यासारख्या वासनांधांवर प्रेक्षकांनीच बहिष्कार टाकून त्यांना अद्दल घडवली पाहिजे !

प्रशासनाकडून योग्य मोबदला न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणारे अरुणा प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांचे उपचारांच्या वेळी निधन

मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – तानाजी कांबळे

लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणीची आत्महत्या

अशा प्रकरणात धर्मांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

युद्धापेक्षा तणावामुळे अधिक प्रमाणात होत आहे भारतीय सैनिकांचा मृत्यू !

तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जातील ? भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्‍या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय  शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !

सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुंबई येथे गोळी झाडून तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून युवकाची आत्महत्या

मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या येथे ४ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजता २६ वर्षीय युवकाने एका तरुणीच्या डोक्यात गोळी मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

सिस्टर अभया हत्या प्रकरण आणि वासनांध पाद्रयांची दुष्कृत्ये !

एक स्पष्ट होते की, सत्य लपत नाही आणि दुष्कृत्ये करणारे दुर्जन हे सदा सर्वकाळ जनतेला फसवू शकत नाही. २८ वर्षांनंतरही सत्य समोर आले आणि ‘पाद्री वासनेसाठी हत्याही करू शकतात’, हे उघडकीस आले. त्यामुळेच न्यायालयावर १३० कोटी जनतेचा विश्‍वास अजूनही टिकून आहे.

बलुचिस्तानचा लढा !

भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कर्नाटकच्या विधान परिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी विधान परिषद सभागृहामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी धर्मेगौडा यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्यांना सभापतींच्या आसंदीवरून बलपूर्वक खेचून उठवले होते.