शेतकर्यांचे प्रश्न आणि आरक्षण यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन
मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्न, अतीवृष्टीमुळे झालेली शेतीची हानी, शेतीचे अन्य प्रश्न आदींवरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायर्यांवर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.