
मुंबई – अपक्ष आमदार रवि राणा यांनी ‘शेतकर्यांचे मरण, हेच राज्य सरकारचे धोरण ! उद्धवा, अजब तुझे सरकार’, या लिखाणाचा फलक परिधान करून प्रवेश केल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवि राणा यांना कडक शब्दांत समज दिली. या वेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवि राणा यांनी केलेली कृती अयोग्य असून त्यांच्या भावना शासनाने समजून घ्याव्यात’, असे वक्तव्य करून राणा यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर सभागृहातील गोंधळ थांबला.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !