गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात ! – सत्पाल महाराज, पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री

गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात आणि हे विज्ञानानेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातील देव डोलियांच्या गंगास्नानाने अमृताच्या थेंबांनी पूर्ण मानवजातीचे कल्याण होणार आहे, असे प्रतिपादन पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री सत्पाल महाराज यांनी येथे केले.

सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणार्‍या संदेशाला बळी पडू नका ! – श्रीमती ए.एस्. कांबळे

१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० वर्षे या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना महिला आणि बालविकास विभागाच्या जिजामाता योजनेअंतर्गत ५० सहस्र रुपये मिळतील…..

आपत्काळाच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कसे करावे ?

आपत्काळात निर्माण होणारी महागाई आणि कुटुंबियांची संख्या यांचा विचार करून साधारण काही वर्षे आपली आवश्यकता भागेल इतके धन घरामध्ये सुरक्षितपणे ठेवा !

स्वयंपाक करण्याची पर्यायी साधने जमवून ठेवा !

चुलीवर स्वयंपाक करायला शिकावे. यात ‘प्रेशर कुकर’चा वापर न करता पातेल्यात वा अन्य भांड्यात भात करणे, आमटीसाठी डाळ शिजवणे, भाकरी तव्यावर भाजून ती निखार्‍यांवर शेकणे इत्यादी कृती यायला हव्यात.

काडेपेटी किंवा ‘प्रज्वलक’ (लायटर) यांना पर्याय

सूर्यप्रकाश असतांना अग्नी पेटवण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर करणे….. चुलीतील निखारे धुमसत ठेवणे …… गारगोट्यांच्या साहाय्याने अग्नी प्रज्वलित करणे……

हरिद्वारमधील हरिपूर कला येथील रस्त्यांसह सप्त सरोवर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांमध्ये संताप !

कुंभसारख्या मोठ्या सोहळ्याची उत्तराखंड प्रशासनाने कशा प्रकारे सिद्धता केली आहे, हेच यातून दिसून येते. आता सरकारने यात हस्तक्षेप करून प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

‘नेटफ्लिक्स’चे दुष्परिणाम !

जसे एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून उत्सर्जित होणारे विषारी पदार्थ झाडांसाठी हानीकारक ठरतात, तसाच काहीसा प्रकार नेटफ्लिक्सच्या संदर्भात होत आहे.

वाढते गुन्हेगारी विश्‍व !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक न उरल्याने ‘आपले कुणीही वाकडे करू शकत नाही’, ही मानसिकता वाढीस लागत आहे. आज अनेकांच्या तोंडी आक्रमण, हत्या अशीच भाषा असते.

केंद्र सरकारने मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये, तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल मिळवला !

इंधन दरवाढीमुळे जनतेमध्ये संताप असतांना सरकार अशा प्रकारचे महसूल गोळा करत असेल, तर हा जनतेवर केलेला अन्याय नव्हे का ?  

समुद्रकिनारपट्टीतील अमली पदार्थ व्यवहार आणि ‘रेव्ह’ पार्ट्या रोखणे यांत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ! – विनोद पालयेकर, आमदार, गोवा फॉरवर्ड

‘एन्.सी.बी.’ने गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते.