गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात ! – सत्पाल महाराज, पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री
गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात आणि हे विज्ञानानेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातील देव डोलियांच्या गंगास्नानाने अमृताच्या थेंबांनी पूर्ण मानवजातीचे कल्याण होणार आहे, असे प्रतिपादन पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री सत्पाल महाराज यांनी येथे केले.