वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) नगरपरिषदेचा पाण्याचा बंब दुरुस्त न केल्यास आंदोलन करणार ! – संतोष परब, युवासेना
अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद ! असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?
अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद ! असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?
कणकवलीतून एक जण पोलिसांच्या कह्यात : या युवकाने भारतीय रेल्वेच्या (आय.आर्.सी.टी.सी.) ‘ॲप’वरून मर्यादेहून अधिक तिकिटे काढून ती ग्राहकांना विकली होती.
अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? अवैध कृत्यांच्या विरोधात जनतेलाच संघटित होऊन आवाज उठवावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
वन्यप्राण्यांमुळे होणारी हानी लक्षात घेऊन नागरिक करतात, तशी उपाययोजना वन विभागाने का केली नाही ? वन्य प्राणी आणि नागरिक यांच्या दृष्टीने वेळेवर अन् योग्य उपाययोजना काढू न शकणारा वन विभाग काय कामाचा ?
या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्यावरील पालापाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच गवत काढण्यात आले आणि काटेरी झाडे तोडण्यात आली.श्री भवानीदेवीच्या मंदिरात सामूहिक नामजप करण्यात आला. त्यानंतर गड भ्रमंती करून सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घेण्यात आली.
हत्तींचे भांडण आणि त्यांचा मोठ्या आवाजातील चित्कार यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मोर्लेतील २ सहस्र केळी, २०० हून अधिक सुपारीची झाडे आणि ५० हून अधिक माड भूईसपाट केले.
‘फ्लाय ९१’ या विमान आस्थापनाच्या सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमानसेवेला १८ मार्चला प्रारंभ झाला; मात्र १९ मार्चला ५० प्रवाशांना घेऊन हैदराबादला जाण्याच्या सिद्धतेत असलेल्या विमानाची फेरी रहित झाल्याचे अचानक घोषित करण्यात आल्याने या प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागला.
लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ७ मे २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
नागरिकांना पुनःपुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन ! या भागात होणार्या वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात ग्रामस्थ सातत्याने निवेदन देणे, आंदोलन करणे यांद्वारे आवाज उठवतात, तरीही प्रशासन ठोस कारवाई का करत नाही ?
श्री सातेरी आणि श्री भगवती देवतांनी दिलेला कौल अन् श्री सपतनाथदेवाचा आशीर्वाद घेऊन ५ मार्च या दिवशी सूर्यास्तानंतर मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या सेवेला प्रारंभ करण्यात आला आणि ६ मार्च या दिवशी पहाटे कलशारोहण करून या सोहळ्याची सांगता झाली.