एका संतांच्या प्रश्नाचे उत्तर

एका संतांच्या प्रश्नाचे उत्तर

भगवद्गीतेत अध्याय ८, श्लोक २२ मध्ये भगवान् श्रीकृष्णांनी ‘हे पार्थ, ज्याच्या आत सर्व भूते आहेत आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे तो परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होतो’ असे सांगितले आहे. इथे भक्ती करायची म्हणजे कशी करायची, काय करायचे? 

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यातून युवकांचे संघटन !

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यातून युवकांचे संघटन !

आपल्याकडे ३ प्रकारचे युवक असतात. एक सकाळी उठून भ्रमणभाषवर एका मागोमाग ‘रिल’ पहात रहातात आणि सकाळी न्याहारी करून त्यांच्या कामावर निघून जातात. दुसर्‍या प्रकारचे युवक भ्रमणभाषवर ‘रिल’ पहातात.

‘तेव्हां गेला होता कोठें राधासुता ! तुझा धर्म ?’

‘तेव्हां गेला होता कोठें राधासुता ! तुझा धर्म ?’

‘विचारांची लढाई विचारांनी लढावी !, नैतिकता सांभाळली पाहिजे, हे कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाहीला आणि राज्यघटनेला मान्यता आहे, यानुसार सर्वांनी चालायला हवे…’ वगैरे वगैरे असे अनेक साक्षात्कार अचानक अनेकांना होऊ लागले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना गीतेतील श्रीकृष्णाच्या एका वचनाची अनुभूती येण्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण  !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना गीतेतील श्रीकृष्णाच्या एका वचनाची अनुभूती येण्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण  !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे ईश्वरस्वरूप असून त्यांचे कार्य अवतारी आहे. त्यांना मनुष्याप्रमाणे जन्म-मृत्यू, सुख-दुःख, पाप-पुण्य, संचित-प्रारब्ध असे कुठलेही बंधन नाही. ते श्रीकृष्णाप्रमाणे बंधनमुक्त आहेत.

देवाची आवड असलेली ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. तुळजा अनिल साळुंखे (वय २ वर्षे) !

देवाची आवड असलेली ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. तुळजा अनिल साळुंखे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. तुळजा साळुंखे ही या पिढीतील एक आहे !   

अक्षय्य तृतीया आणि मित्रप्रेम !

अक्षय्य तृतीया आणि मित्रप्रेम !

श्रीकृष्णाने सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. या मित्रप्रेमासाठीही अक्षय्य तृतीयेचा दिवस ओळखला जातो.

Kerala Restaurant Controversy : ‘विशू’ उत्सवाच्या शुभेच्छा फलकावर श्रीकृष्णासमोर ‘चिकन मंदी’चे ताट दाखवले : रेस्टॉरंटच्या मुसलमान मालकाला अटक !

Kerala Restaurant Controversy : ‘विशू’ उत्सवाच्या शुभेच्छा फलकावर श्रीकृष्णासमोर ‘चिकन मंदी’चे ताट दाखवले : रेस्टॉरंटच्या मुसलमान मालकाला अटक !

धर्मांध मुसलमान हिंदूंविरुद्ध जिहाद करण्याची एकही संधी सोडत नाहीत, हेच यावरून लक्षात येते ! याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन देवतांचा अवमान करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी पत निर्माण केली पाहिजे !

व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून साधकांना भावाच्या स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या फोंडा (गोवा) येथील सौ. वैशाली राजहंस (वय ६९ वर्षे) !

व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून साधकांना भावाच्या स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या फोंडा (गोवा) येथील सौ. वैशाली राजहंस (वय ६९ वर्षे) !

‘सौ. राजहंसकाकूंमध्ये वात्सल्यभाव पुष्कळ आहे. त्या आमचा व्यष्टी साधनेचा आढावा आईच्या प्रेमाने घेत असत. काकूंचे बोलणे मृदु आणि प्रेमळ असायचे. मला त्यांच्या बोलण्यात कधीही आग्रह जाणवला नाही.

भगवंताचे नामाने जीवन सुखाचे होते ! – ह.भ.प. मोहन बांद्रे महाराज

भगवंताचे नामाने जीवन सुखाचे होते ! – ह.भ.प. मोहन बांद्रे महाराज

चिपळूण, ४ एप्रिल (वार्ता.) – दुर्जनांच्या नाशासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, तसेच मनुष्याला आनंदाचा मार्ग दाखवण्यासाठी द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. ‘धर्मसंस्थापना करणे’, हे भगवंताचे कार्य आहे. ‘भगवंताची लीला ऐकणे’, हे भाग्य आहे. भगवान परमात्म्याच्या नामात आनंद आहे. भगवंताच्या लीलेतील आनंद आपल्यापर्यंत पोचवण्याचे काम संत तुकोबाराय अभंगांतून करत. भगवंताच्या नामातील आनंद घ्यायला हवा. मनुष्याचे जीवन दुःखाने … Read more

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना देवतांची तत्त्वे एरव्हीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत होतात !

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना देवतांची तत्त्वे एरव्हीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत होतात !

३ एप्रिल या दिवशी अमावास्या, पौर्णिमा आणि अन्य दिवशी देवतांच्या दत्त आणि श्रीराम यांच्या चित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण पाहिले. आज पुढील भाग पाहू.