(म्हणे) ‘श्रीराम आणि कृष्ण हरणाचे मांस खायचे, मद्यही प्यायचे !’ – Dhruv Rathee

(म्हणे) ‘श्रीराम आणि कृष्ण हरणाचे मांस खायचे, मद्यही प्यायचे !’ – Dhruv Rathee

ध्रुव राठी विदेशात बसून अशा प्रकारची हिंदुद्रोही आणि भारतद्रोही विधाने असणारे व्हिडिओ बनवून प्रसारित करत आहे. या प्रकरणात भारत सरकारने कठोर कारवाई करत विदेशातून त्याला अटक करून भारतात आणणे आवश्यक आहे ! इस्रायलसारखा देश असता, तर त्याने अशांना पकडून आणले असते !

श्रीकृष्णाच्या राजकारणाचे अनुकरण करायला हवे !

श्रीकृष्णाच्या राजकारणाचे अनुकरण करायला हवे !

पराभव न होऊ देण्यासाठी शौर्य-धैर्य पराक्रमासह युक्तीचाही अवलंब करावा लागतो. युद्धाचा प्रसंग आल्यानंतर शत्रू कोण आहे, ? त्याचे शील-चारित्र्य कसे आहे ? हे लक्षात घेऊन वागावे लागते.

तिसर्‍या महायुद्धाविषयी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

तिसर्‍या महायुद्धाविषयी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

या लेखमालिकेतील आजच्या अंतिम भागात आपण, ‘प्रत्यक्ष युद्धकाळात संत कसे युद्ध लढणार आहेत’, तिसर्‍या महायुद्धाचा परिणाम कशावर अवलंबून आहे ?, ही सूत्रे जाणून घेणार आहोत.

स्थुलातील आपत्काळाला प्रत्यक्ष सामोरे जाण्यासाठी साधकांमध्ये  काळानुसार आवश्यक ‘अर्जुनभावा’ची निर्मिती विशेष भक्तीसत्संगाद्वारे होणे

स्थुलातील आपत्काळाला प्रत्यक्ष सामोरे जाण्यासाठी साधकांमध्ये काळानुसार आवश्यक ‘अर्जुनभावा’ची निर्मिती विशेष भक्तीसत्संगाद्वारे होणे

प्रत्यक्ष गुरुतत्त्वच या सत्संगाच्या माध्यमातून साधकांना मार्गदर्शन करत असल्याने सत्संगातील सूत्रांनुसार तळमळीने प्रयत्न करणार्‍या जिवांवर गुरुकृपा होऊन साधकांकडून सरासरी २० टक्क्यांपर्यंत क्रियमाण वापरले जाऊ शकेल. त्यामुळे साधकांना मोठ्या अनिष्ट शक्तींच्या त्रासाशी लढा देणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे, हे टप्पे साध्य करता येतील.

श्रीकृष्णाने भीष्माचार्यांना ‘प्रत्येकाला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते’, हा विधीनियम सांगणे

श्रीकृष्णाने भीष्माचार्यांना ‘प्रत्येकाला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते’, हा विधीनियम सांगणे

आपण जाणूनबुजून कर्म करो किंवा अज्ञानवश करो; परंतु शेवटी कर्म झालेच ना ! विधीचा नियम आहे की, आपण जे कर्म करतो, त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते.

PIL Hindu Gods Denigration : आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार्‍या याचिकेवरील निर्णय देहली न्यायालयाने राखून ठेवला !

PIL Hindu Gods Denigration : आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार्‍या याचिकेवरील निर्णय देहली न्यायालयाने राखून ठेवला !

‘एक्स’वर हिंदु धर्माच्या विरोधात अपमानास्पद आणि चिथावणीखोर लिखाण केल्याच्या आरोपावरून निर्देश सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी येथील साकेत न्यायालयात केली आहे.

शंखनाद होतो, तेव्हा नेमके काय घडते ?

शंखनाद होतो, तेव्हा नेमके काय घडते ?

श्रीकृष्णाने केलेला शंखनाद हा अत्यंत भयानक, मोठा आणि गंभीर होता. जेव्हा श्रीकृष्ण पांचजन्य वाजवायचा, तेव्हा त्याचा आवाज सप्तलोक आणि सप्तपाताळ येथेही घुमत असे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे त्रिकालदर्शित्व दर्शवणारे उद्गार आणि भृगु महर्षींनी त्या संदर्भात जीवनाडीपट्टीमध्ये केलेला उल्लेख !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे त्रिकालदर्शित्व दर्शवणारे उद्गार आणि भृगु महर्षींनी त्या संदर्भात जीवनाडीपट्टीमध्ये केलेला उल्लेख !

आपल्यातील संघशक्ती वाढण्यासाठी आपल्याला एकमेकांविषयी वात्सल्य आणि प्रेम वाटले पाहिजे. प्रत्यक्षात कुणा एका लिंगाविषयी हे मर्यादित नसून हे स्त्री आणि पुरुष या दोघांविषयी आहे.

कर्तव्यपरायणतेच्या अनुषंगाने भगवद्गीता जाणून घेतांना…

कर्तव्यपरायणतेच्या अनुषंगाने भगवद्गीता जाणून घेतांना…

हतबल अवस्थेतून बाहेर पडून धर्माच्या बाजूने कसे उभे रहावे, याविषयी आजही भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सर्व विश्वाला मार्गदर्शक आहे. आजची प्रत्येकाची स्थिती ही हतबल होण्यासारखीच झाली आहे.

‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’, हा नामजप करण्याविषयी साधिकेला मिळालेली पूर्वसूचना आणि हा नामजप करतांना तिला आलेल्या अनुभूती !

‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’, हा नामजप करण्याविषयी साधिकेला मिळालेली पूर्वसूचना आणि हा नामजप करतांना तिला आलेल्या अनुभूती !

‘२६.१०.२०२५ या दिवशी सकाळी मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, या ग्रंथावरील गुरुदेवांचे छायाचित्र समोर ठेवून त्यांना आत्मनिवेदन करत होते. त्या वेळी सूक्ष्मातून गुरुदेव मला म्हणाले…