श्रीकृष्णाने आपत्कालात राजाने कसे वागायचे हे शिकवणे

‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’, असे म्हणतात; कारण श्रीकृष्णाने कोणतीही धर्ममर्यादा ओलांडायची ठेवली नाही. अर्थात् हे म्हणणे लौकिक दृष्टीने आहे; म्हणून संत एकनाथांनी ‘कृष्णाने अधर्माने धर्म वाढवला’, असे म्हटले आहे.

‘स्वभावदोष आणि अहं रूपी’ नदी पार करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नावाडी बनून साहाय्य करणे आणि दुसर्‍या तिरावर असलेल्या श्रीकृष्णाकडे (मोक्षप्राप्तीकडे) घेऊन जाणे

नावाड्यावर पूर्ण विश्वास ठेवून जसजशी ती नदी पार करू लागते, तशी तिची भीती (अहंभाव) नष्ट होते. मनात रहाते ती नावाड्याप्रति अपार प्रीती आणि कृतज्ञता !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

योगेश्वर श्रीकृष्ण (गुणवैशिष्ट्ये आणि श्रीकृष्णावरील आक्षेपांचे खंडन)

भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ ‘महाभारतातील अलौकिक चरित्र’ या मालिकेतील द्वितीय खंड असून श्रीकृष्ण भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.

Geeta Jayanti : गुजरातमध्ये शाळेच्या पुढील सत्रापासून ६ वी ते ८ वीपर्यंतचे विद्यार्थी भगवद्गीता शिकणार !

गुजरातमध्ये हे शक्य होत असेल, तर अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार्‍या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !

गुरुरूपातील हे श्रीकृष्णा, आम्ही तुला ओळखले ।

माझे लक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मधुर हास्याकडे गेले आणि माझे मन निर्विचार झाले. ‘प.पू. गुरुदेव कृष्णच आहेत’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

Gitamrutam 2023 : सांखळी (गोवा) येथे ४ सहस्र जणांनी केले भगवद्गीतेतील २ अध्यायांचे पठण

संस्कृत भारती गोवा आणि सरकारचे राजभाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांखळी येथे आयोजित ‘गीतामृतम्’ या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक यांचा मोठा प्रतिसाद ! एकूण २७ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग !

‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसंदर्भात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर अन् त्‍याविषयी श्री. राम होनप यांची झालेली विचारप्रक्रिया

‘भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना व्‍हायला हवी; परंतु त्‍या दृष्‍टीने आपली सिद्धता अल्‍प आहे. ‘आपल्‍याकडे आवश्‍यक असलेले सात्त्विक लोकांचे संख्‍याबळ नाही, पैसा नाही आणि धर्माच्‍या प्रसारासाठीचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान नाही’, अशा परिस्‍थितीत हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना कशी होईल ?’’

Diwali : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि भगवान श्रीकृष्‍ण यांनी वर्णिलेले दीपाचे महत्त्व !

श्रावणातील व्रतवैकल्‍ये, भाद्रपदातील गणेशोत्‍सव आणि आश्‍विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्‍याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्‍द उच्‍चारताच आपल्‍या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात.

BhagwadGeetaForMBAcourse : अलाहाबाद विश्‍वविद्यालयात व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार भगवद्गीता !

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण ही सार्वत्रिक, सार्वकालिक आणि सर्वच लोकांसाठी उपयुक्त आहे. असा अभ्यासक्रम चालू केल्याविषयी अलाहाबाद विश्‍वविद्यालयाचे अभिनंदन !