सद़्गुरु सत्यवान कदम यांची कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
‘सद़्गुरु सत्यवानदादांच्या खोलीत सेवेला गेल्यावर माझा ‘सच्चिदानंद परब्रह्म प.पू. गुरुदेव’ हा नामजप आपोआप चालू होतो.
‘सद़्गुरु सत्यवानदादांच्या खोलीत सेवेला गेल्यावर माझा ‘सच्चिदानंद परब्रह्म प.पू. गुरुदेव’ हा नामजप आपोआप चालू होतो.
एकदा मला माझ्या शरिरात पुष्कळ दाह जाणवत होता. ‘पूर्ण अंगच भाजून निघत आहे’, अशी माझी अवस्था झाली होती. त्या वेळी सद़्गुरु सत्यवान कदम साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. या वेळी नामजप करत असतांना मला भारतमातेला होणार्या दुःखाची जाणीव होऊन पुढील कविता सुचली.
आम्ही सद़्गुरु दादांच्या घरून आरे तिठ्याकडे जातांना आमच्या समवेत सद़्गुरु दादांची ‘हँडबॅग’ घेतली होती. आम्ही दोघेही (अशोक आणि मी) ‘हँडबॅग’ आलटून पालटून गळ्यात घालून दुचाकीवरून प्रवास करत होतो. तेव्हा आमचे मन एकाग्र होऊन नामजप चालू झाला आणि आमचे शरीर हलके झाल्याचे जाणवले.
होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.
मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?
‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.
केवळ हिंदूंना संघटित होण्याची दिशा दाखवणार्यांनाच जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. ब्राह्मणद्वेषामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनाही पुरस्कार देण्यात आल्यानंतर असाच विरोध केला होता. हिंंदु धर्माला विरोध करणे, हाच यांचा एकमेव अजेंडा आहे.
‘कि न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने’, या उक्तीनुसार ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. वाचकांनी आम्हाला पाठवलेले अभिप्राय हे त्यांचा ‘सनातन प्रभात’वर असलेल्या दृढ विश्वासाची पोचपावतीच आहे !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रंगीत विज्ञापने मिळत असून तेच आमच्याकडून प्रयत्न करवून घेत आहेत’, असे जाणवले.
सद़्गुरु सत्यवान कदम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.