मणीपूर येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानाद्वारे महाराष्ट्रात आणणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ मे या दिवशी हिंसाचारात अडकलेल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

किराडपुरा दंगल एम्.आय.एम् आणि भाजपनेच घडवली ! – नसीम खान, नेते, काँग्रेस

एम्.आय.एम्. आणि भाजप यांनी राजकीय स्वार्थासाठीच किराडपुरा दंगल घडवली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला.

अकोट फैल दंगलप्रकरणी ७० दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंद !

जिल्ह्यातील अकोट फैल येथे २ मेच्या रात्री पूर्ववैमनस्यातून २ गटांत दंगल उसळली होती. त्या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांची हानी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड चालू केली होती.

मणीपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सैन्य तैनात !

मैती समाजाच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थानिक आदिवासींकडून होत आहे विरोध !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार !

‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील’, असे केले होते विधान !

हिंसाचारांची चौकशी एन्.आय.ए.कडे सोपवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश !

बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण

छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीत वाहने जाळणारे धर्मांध २ मित्र अटकेत !

यात २ धर्मांध मित्र दुचाकीवरून येतांना आणि जातांना चित्रणामध्‍ये कैद झाले. अन्‍वेषणात ते जुहूर आणि इलियास असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.

धर्म अभ्‍यासकासह ८ जण पसारच; अफवांमुळेच जमाव जमल्‍याचा ‘एस्.आय.टी.’चा निष्‍कर्ष !

२४ फेब्रुवारी या दिवशी शहराच्‍या नामांतरानंतर राजकीय नेत्‍यांच्‍या एकमेकांविरोधातील वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांमध्‍ये सातत्‍याने वाढ झाली होती. नामांतराच्‍या विरोधात, तसेच समर्थनार्थ आंदोलने झाली, मोर्चे निघाले.

आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी हिंगोली पोलिसांकडून १४८ जणांना नोटिसा !

भडक, जातीय तेढ निर्माण करणार्‍या, शांतता भंग करणार्‍या ‘पोस्ट’वर लक्ष ठेवण्यात येत आहे. आक्षेपार्ह छायाचित्र किंवा व्हिडिओ पुढे पाठवणे, ते प्रसारित करणे, आवडल्याचे सांगणे यांवर त्वरित माहिती काढून संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.

दंगलींना ममता बॅनर्जी सरकार उत्तरदायी  ! – मानवाधिकार आयोगाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल

भाजपशासित राज्यांत अशा दंगली झाल्या असत्या, तर एव्हाना देशातील सर्वच ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष अन् संघटना यांनी आकांडतांडव केले असते