बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांची गरळओक !

पाटलीपुत्र (बिहार) – भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे. देश हिंदु राष्ट्र बनला, तर देशासाठी ते चांगले होणार नाही; कारण हिंदु राष्ट्रामध्ये असमानता आहे. हिंदूंची लोकशाहीवर श्रद्धा नाही. हिंदु राष्ट्राचा अर्थ आहे देशाला नरकात पाठवणे, असे विधान बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केले.
राजपथ: RJD ने क्यों छेड़ा ‘हिंदू राष्ट्र’ का राग?
राष्ट्रीय जनता दल के राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी का विवादित बयान, कहा ‘हिंदुओं को लोकतंत्र पर भरोसा नहीं है’ #RJD #Politics #HinduRashtra @ShobhnaYadava pic.twitter.com/4aHHEKBatK
— Zee News (@ZeeNews) June 22, 2023
ते पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्राचा अर्थ देशाची फाळणी करणे, असाही आहे. हिंदु राष्ट्र बनल्यानंतर समानतेचा अधिकार संपुष्टात येईल. हिंदु धर्माविषयी आंबेडकर यांनी योग्यच म्हटले होते की, हिंदु राष्ट्रामुळे खालच्या जातीच्या लोकांची स्थिती प्राण्यांप्रमाणे होईल. खालच्या जातीच्या लोकांची सावलीही शरिरावर पडली, तरी जानवे घालणार्यांना वाटते की, त्यांचा धर्म भ्रष्ट झाला आहे. हिंदु समाज समता आणि समानता यांवर विश्वास ठेवत नाही. (तोंड आहे म्हणून बोलणारे तिवारी ! अशांना हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारायला हवा ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court