नगर – आताचे सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे; मात्र काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहे; पण मी सरकारमध्ये असेपर्यंत संविधानाला हात लावू देणार नाही. त्यामुळे आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण बदलण्याचा प्रश्न येत नसल्याचे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निवासस्थानी बोलतांना काढले. भंडारदरा जलाशयाचे नाव पालटून क्रांतीवीर राघोजी भांगरे करावे यासाठी आग्रही राहू, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सरकार संविधान बदलणार असल्याच्या नुसत्या अफवा ! – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले
सरकार संविधान बदलणार असल्याच्या नुसत्या अफवा ! – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले
नूतन लेख
- Lok Sabha Voting : लोकसभेसाठी १९ एप्रिल या दिवशी पहिल्या टप्प्यातील मतदान !
- Ram Navami Attack Bokaro: बोकारो (झारखंड) येथे मशिदीजवळ रामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण : १२ जण घायाळ
- Judge Namaz Case : अधिवक्त्यांच्या नमाजपठणाला विरोध केल्यावरून जिल्हा न्यायाधिशाला उच्च न्यायालयाची मागावी लागली क्षमा !
- Bengal Ram Navami Violence : बंगालमध्ये रामनवमीला ३ ठिकाणी हिंसाचार : १८ जण घायाळ
- बेंगळुरू (कर्नाटक) येथे ‘जय श्रीराम’ऐवजी ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यासाठी मुसलमान तरुणांची धमकी !
- Kanker Naxal Encounter : (म्हणे) ‘भाजपच्या राज्यात अनेक बनावट चकमकी घडल्या आहेत !’ – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल