शतचंडी यागाचा यागातील विविध घटकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे
कालमाहात्म्यानुसार वर्ष २०२५ हा आपत्काळ आहे. या आपत्काळात सैनिकांसह देश-विदेशात साधना करणारे साधक आणि धर्मप्रेमी यांच्या भोवती संरक्षककवच आवश्यक आहे. यासाठी देवता, ऋषिमुनी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि संत यांच्या आज्ञेने हा शतचंडी याग करण्यात आला.