सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या ब्रह्मोत्सवाविषयी निरोप मिळाल्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची झालेली विचारप्रक्रिया आणि प्रत्यक्ष तो पहातांना त्यांना जाणवलेली सूत्रे
प्रत्यक्ष रथोत्सवाला आरंभ झाला, तेव्हा मला भावाची उत्कट स्थिती अनुभवता आली.
प्रत्यक्ष रथोत्सवाला आरंभ झाला, तेव्हा मला भावाची उत्कट स्थिती अनुभवता आली.
‘संत म्हणजे चैतन्याचे स्रोत ! संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे कपडे, त्यांचे लिखाण आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य सामावलेले असते अन् प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. त्यामुळे अशा वस्तू जपून ठेवण्याची पद्धत रूढ आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंधित कोणताही कार्यक्रम किंवा याग असेल, तर पू. वामन यांनी अन्न ग्रहण न करणे आणि त्यांनी ‘उपवास असून मला भूक लागत नाही’, असे सांगणे
आम्ही कधी ‘आम्हाला जमत नाही’, असे म्हणालो, तर त्या आम्हाला भावाच्या स्तरावर नेत आणि ठामपणे म्हणत, ‘‘गुरुदेवांनी आपल्याला ही सेवा दिली आहे, तर तेच आपल्याकडून ती करूनही घेणार आहेत.’’
संतांनी, तसेच प्रसारातील साधकांनी केलेले हे कौतुक पाहून ‘देव भावाचा भुकेला असतो’ आणि ‘देवाला भावाच्या स्तरावरच प्रयत्न करणे अपेक्षित आहे’, याची देवाने पुन्हा एकदा जाणीव करून दिली.
प्रत्येक क्षणी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कधी दर्शन घडणार ?’, असे वाटत होते आणि अकस्मात् त्यांचे भावपूर्ण दर्शन घडले. गुरुदेवांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य केले. ते बघून माझे मन भरून आले. या जिवावर एवढी कृपा करून त्यांनी मला धन्य केले.’
स्वतःचा विसर पडून ‘नृत्य कोणत्यातरी निराळ्या उच्चलोकात चालू आहे’, असे जाणवणे
ब्रह्मोत्सवाच्या दिवशी रथयात्रेला आरंभ होताच आनंदाची स्पंदने जाणवणे आणि आरंभापासून शेवटपर्यंत चेहर्यावरील हास्य टिकून रहाणे
‘रथामध्ये आरूढ झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करतांना ते सतत साधकांसमवेत आहेत’, असे जाणवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला स्वप्नामध्ये विविध रूपांत दर्शन देणे