काही देश आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत. ते ड्रोनच्या माध्यमांतून अवैधरित्या सीमेपलीकडे शस्त्रे पाठवत आहेत. हे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अशा देशांना त्यांच्या या कृत्यांसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकचे नाव न घेता केली. (१३.४.२०२३)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > पाकचे साधे नाव घ्यायलाही घाबरणारा भारत !
पाकचे साधे नाव घ्यायलाही घाबरणारा भारत !
नूतन लेख
- संपादकीय : पुन्हा भारतविरोधी ‘टूलकिट’ !
- महाभारताकडे एक धर्मग्रंथ म्हणून न पहाता एक शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक !
- दीपावलीसारख्या सणांचे आयोजन हा मानवासाठी आत्मज्ञानी पुरुषांनी केलेला पुरुषार्थ !
- Pakistan Army Chief : भारत आमचा कट्टर प्रतिस्पर्धी ! – पाकचे सैन्यदल प्रमुख असीम मुनीर
- इस्रायल-हमास संघर्षाला पूर्णविराम लावण्यासाठी पॅलेस्टाईनच्या निर्मितीस आमचा पाठिंबा ! – भारत
- India Slam Pakistan : भारतावर बोलणार्या पाकचा संपूर्ण इतिहास संशयास्पद !