पाकिस्तानने भारताच्या आक्रमणाची दिली स्वीकृती : रणनीती, परिणाम आणि पुढील दिशा !
शाहबाज शरीफ यांनी दिलेली हानीची स्वीकृती, हे केवळ एक राजकीय विधान नाही, तर ती भारताची रणनीती आणि माहिती युद्धातील विजय यांची ठोस पावती आहे.
शाहबाज शरीफ यांनी दिलेली हानीची स्वीकृती, हे केवळ एक राजकीय विधान नाही, तर ती भारताची रणनीती आणि माहिती युद्धातील विजय यांची ठोस पावती आहे.
शर्मिष्ठा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून भारतावर टीका करणार्या पाकिस्तानी महिलेला प्रत्युत्तर देतांना कथित आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांना कोलकाता पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यावरून अधिकारी यांनी पोलिसांवर वरील टीका केली.
पाकिस्तानी महिलेला प्रत्युत्तर दिल्यावरून एका विद्यार्थिनीला अटक करणारे कोलकाता पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? ममता बॅनर्जी यांचे सरकार पाकप्रेमीच नाही, तर पाकिस्तानी झाल्याचेच हे दर्शक आहे.
ते म्हणाले, ‘‘कलम ३७० ही काश्मीरमध्ये एक मोठी समस्या होती. यामुळे ‘काश्मीर देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आहे’, असा आभास निर्माण झाला होता.
चिनी साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे त्यांची भारतात नेहमीच टिंगल केली जाते. तीच गोष्ट त्याच्या शस्त्रास्त्रांचीही झाली आहे, हेच यातून स्पष्ट होते !
ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हापासून सैन्यदलामध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे, तेव्हापासून महिलांनी पुष्कळ चांगले योगदान देऊन त्यांचे दायित्व प्रभावीपणे पार पाडले आहे. सियाचिनच्या पर्वतरांगांवरील उंच भागापासून महासागरातील खोलापर्यंत भारतीय महिला अनेक दायित्व सांभाळत आहेत..
इटलीतील ‘इटालियन हिंदु युनियन’ संघटनेची घोषणा
खासदार असदुद्दीन ओवैसी यांची असिम मुनीर यांच्यावर टीका
७५ वर्षांनंतर भारताला विशेषतः काँग्रेसच्या खासदाराला ‘मोहनदास गांधी यांची विचारसरणी किती तकलादू होती ?’, हे लक्षात आले. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल !