Pakistan Allegation Against China : चीनकडून फसवणूक झाल्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी आमचा पराभव !
पाकिस्तान आता पर्यायांवर विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आता तुर्कीयेच्या हवाई संरक्षण यंत्रणांचा विचार करत आहे.
पाकिस्तान आता पर्यायांवर विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आता तुर्कीयेच्या हवाई संरक्षण यंत्रणांचा विचार करत आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात पाकिस्तानी महिलेच्या पोस्टला विरोध करतांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून कोलकाता पोलिसांनी अटक केली होती.
ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान राष्ट्रहितासाठी केलेल्या योगदानाविषयी भारतीय लष्करातील ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा विनोद तावडे यांनी पत्राद्वारे गौरव केला
‘आर्.एम्.एस्. सिद्दीकी याला पोलिसांनी नागपुरातून अटक केली. हा प्रतिबंधित आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा कार्यकर्ता असून त्याचे संबंध थेट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’शी …
पत्रकार परिषदेत बिलावल भुत्तो म्हणाले की, पहलगाम आक्रमणानंतर भारतात मुसलमानांना ‘आतंकवादी’ म्हणून पाहिले जात आहे. त्यांना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.
‘आपण इस्लामी देश आहोत. तुम्ही भारतीय शिष्टमंडळाचे ऐकू नका !’, अशी केली होती मागणी !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
भारताने पाकिस्तानचे ११ हवाईतळ नष्ट केल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात भारताने अधिक ८ ठिकाणी आक्रमण केले होते, असा खुलासा पाकिस्तानच्या अधिकृत ‘डोजियर’मधून (अधिकृत माहिती देणार्या कागदपत्रांतून) झाला आहे.
‘पाकिस्तानने भारतात आतंकवादी कारवाया करता कामा नये. ‘ऑपरेशन सिंदूर’मागचा मूळ विचार पाकिस्तानमधून होणारा सरकारपुरस्कृत आतंकवाद थांबवणे, हा होता’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने लढाऊ विमाने गमावली’, अशी स्वीकृती त्यांनी दिली आहे. ‘एकूण किती विमाने गमावली’, ‘ती राफेल होती कि अन्य कुठली ?’, याचा त्यांनी खुलासा केलेला नाही.