पाकिस्तानचा कणा मोडणारे ‘ऑपरेशन सिंदूर’ !
‘२२ एप्रिल या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी २८ निरपराध हिंदूंची धर्म विचारून हत्या केली. यात एक परकीय व्यक्तीही मृत्यूमुखी पडली.
‘२२ एप्रिल या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी २८ निरपराध हिंदूंची धर्म विचारून हत्या केली. यात एक परकीय व्यक्तीही मृत्यूमुखी पडली.
आता होणारे युद्ध हे पारंपरिक नसणार. भारताने स्वतःच्या सैनिकी शक्तीचा एकाच वेळी बहुक्षेत्रीय आघाडीवर वापर केला आहे. भारतीय सैन्य उष्कृष्ट काम करत आहे, ज्याला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.
आतंकवाद संपवायचा असेल, तर पाकिस्तानचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी केले. पणजी येथील धन्वंतरि प्रतिष्ठानकडून आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर : भारताची भूमिका आणि वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते.
काश्मीरमध्ये पुन्हा घुसखोरी करून मोठा घातपात करण्याची शक्यता !
पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले !
भारत सरकारच्या ‘न्यू अफगान व्हिसा’ धोरणानुसार ही सेवा चालू करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना भारतात वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील, त्यांना व्हिसा देण्यात येणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकमधील आतंकवादी तळांवर भारताने केलेल्या कारवाईविषयी माहिती देण्यासाठी भारताने काही शिष्टमंडळे विविध देशांत पाठवली आहेत. यांपैकी एक शिष्टमंडळ कुवेतमध्ये गेले आहे. त्यात ओवैसी यांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी मोठे आक्रमण केल्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत भारताने पाकिस्तानवर हवाई आक्रमण करून आतंकवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ने भावी युद्धाची वेगळीच चुणूक दाखवली आहे. या युद्धात पायदळाचा प्रत्यक्ष सहभाग नाही आणि हवाई युद्धात आजपर्यंत अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या लढाऊ विमानांनीसुद्धा मागे राहून स्वतःची भूमिका बजावली आहे.
आज प्रत्येक जण देशभक्तीच्या भावनांनी भरलेला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सैनिकी मोहीम नव्हती, तर ते आपला दृढ निश्चय, धैर्य आणि पालटता भारत यांचे चित्र आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.