समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश
हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?
हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?
भारतातील हिंदूंच्या अनेक मंदिरांची मुसलमान आक्रमकांनी तोडफोड करून त्यांचे मशिदींमध्ये रूपांतर केले. आता हिंदू जागृत झाल्यामुळे ही धार्मिक स्थळे परत मिळण्याची मागणी करत आहेत.
पोलीस, प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या रक्षणार्थ आणि धर्मांधांच्या बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस कृती करत नाहीत. त्यामुळे हिंदूंचा उद्रेक झाल्यावर अशी कृती कुणी करत असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे !
‘ज्या सरकारचे सनातन धर्माशी नाते आहे, त्या सरकारशी मी जोडले गेले, याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही. पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, हेच वास्तव आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.
अशांना ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे. तरच असे कृत्य कुणी करू धजावणार नाही !
हिंदु मंदिरांची गमावलेली मालमत्ता परत मिळवण्याच प्रयत्न !
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए कायद्यावरून केले विधान !