RSS Chief On Bangladesh : बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
स्वसंरक्षण आणि स्वातंत्र्य, हेच भारताचे प्राधान्य असल्याचेही प्रतिपादन !
स्वसंरक्षण आणि स्वातंत्र्य, हेच भारताचे प्राधान्य असल्याचेही प्रतिपादन !
पोलिसांनी मिरवणूक रोखली !
‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा : हिंदू संतप्त !
कोन (भिवंडी) येथील ग्रामस्थांची फलकांच्या माध्यमातून चेतावणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केले विधान !
यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !
आक्रमणकर्ते आंदोलक नव्हते, तर गुंड होते, असे लक्षात येते. हे आक्रमण महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराचे पुरावे नष्ट करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुसलमानांच्या अशा संघटितपणामुळेच, तसेच राजकीय पक्षांकडून करण्यात येणार्या लांगूलचालनामुळे त्यांचे कायदा आणि सुव्यवस्था यांच्याशी काहीच देणे-घेणे नाही. यामुळेच ते जगावर भारी पडतात आणि हिंदूंना कुणी खिजगणतीतही पकडत नाही.
अशा गुन्ह्यांमध्ये आता दोषींना फाशीचीच शिक्षा करायला हवी !
महाराष्ट्रातील १२८ रेल्वे स्थानकांचा समावेश
गुजरातमध्ये अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना असे घडू नये, असेच हिंदूंना वाटते !