अंतत: ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात होणार राष्ट्रव्यापी कायदा !
लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !
लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !
ध्वजसंहितेचे उल्लंघन करून उघडपणे होणारी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री न रोखणारे निष्क्रीय पोलीस आणि प्रशासन !
हिंदु महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार करणार्या अशा वासनांधांच्या विरोधात प्रशासन वेळेत अन् कठोर कारवाई करीत नाही. यामुळे अशांना कायद्याचा धाकही राहिलेला नसल्याने त्यांच्या विरोधात हिंदु नारी पेटून उठली, तर त्यात चूक ते काय ?
विजयन् आणि त्यांचे आस्थापन यांनी कोणतेही काम न करता त्यांना प्रतिमहा ८ लाख रुपये मिळत असल्याचे प्राप्तीकर तपासणीत समोर आले आहे.
भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
अविश्वास प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधानांचे मणीपूरवरील वक्तव्य न ऐकताच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकत संसद सोडून जाणे योग्य होते का ?
भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, तरी ब्रिटीशकालीन कायद्यांना आतापर्यंत सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने रहित केले नाही. हे अक्षम्य कृत्य भारतमातेची हत्या नव्हे का ? यावर आता जनतेने काँग्रेसी नेत्यांना भेटेल तिथे जाब विचारला पाहिजे !
लँड जिहादची भयावह दाहकता ओळखून आता केंद्र सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !
मंदिर हे सात्त्विक स्थळ आहे आणि मासिक पाळी ही रज-तम प्रधान ! तिथे जातांना मंदिरातील नियम पाळणे, हे तितकेच महत्त्वाचे असते.
मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! हिंदूंना अतिशय पूजनीय असणार्या देवस्थानच्या मंदिराचे अध्यक्षप ख्रिस्त्याला बहाल करण्याचा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवतेच कसे ? हे हिंदूंना लज्जास्पद !