कायदे कडक असतील, तरच परंपरा जपली जाईल ! – अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय

इंग्रजांनी बनवलेले कायदे हे त्‍यांना हितकारक होते. त्‍यामुळे त्‍या कायद्यांमध्‍ये पालट करणे आवश्‍यक आहे. कायदे कडक नसतील, तर अराजकता माजल्‍याविना रहाणार नाही. कायदे कडक असतील, तरच ही परंपरा जपली आणि वाढवली जाईल.

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी ३ ख्रिस्त्यांना अटक

छत्रपती शिवाची महाराजांचा द्वेष करणे, हा उघड पोर्तुगीजधार्जिणेपणा आहे ! गोवा मुक्तीनंतर ६२ वर्षांनी अशा प्रकारची पोर्तुगीजधार्जिणी पिलावळ गोव्यात असणे दुर्दैवी ! गोव्यातील जातीय सलोखा कोण बिघडवत आहे, हे ही यातून दिसून येते !

कोरेगाव पार्क (पुणे) येथील ‘फ्रिक सुपर क्‍लब’मध्‍ये राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान !

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान करणार्‍या कलाकारांच्‍या कार्यक्रमांवर कायमस्‍वरूपी बहिष्‍कार घालायला हवा !

७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी केले भारताचे अभिनंदन !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले की, या विशेष दिवशी भारताला विशेष शुभेच्छा ! भारतासमवेत असलेले आमचे रणनैतिक सहकार्य आमच्यासाठी पुष्कळ महत्त्वपूर्ण आहे.

सांस्कृतिक शक्ती आणि क्षमता यांच्या बळावर भारत जगासाठी आशेचा किरण बनण्यास सक्षम !

भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.

कर्णावती (गुजरात) येथील श्री काळभैरव मंदिरात तोडफोड !

भारत हा हिंदूबहुल देश असूनही येथे हिंदूंची मंदिरे असुरक्षित का ?

केंद्र सरकारच्या साहाय्याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्य ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

राजस्थानमध्ये संत मोहन दास यांची चाकूने भोसकून हत्या !

भारतात हिंदूंचे संत-महंत यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद !

इरफान हैदर याने हिंदु असल्याचे भासवून विवाहित हिंदु महिलेला पळवून नेले !

२ मुलांची आई असलेल्या महिलेचे कुवेतमध्ये नेऊन केले धर्मांतर

भारतियांनी केलेल्या तपश्‍चर्येतून १ सहस्र वर्षांचा स्वर्णिम इतिहास अस्तित्वात येणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भारतियांना संबोधित केले