रा.स्व.संघाचे सरसंघचालक प.पू. मोहनजी भागवत यांचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उद्घोष !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताला त्याच्या क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. आपली सांस्कृतिक शक्ती आणि क्षमता यांच्या बळावर भारत जगासाठी आशेचा किरण बनू शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. मोहनजी भागवत यांनी केले. ते येथे ‘समर्थ भारत संस्थे’च्या वतीने आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भारत जगाला जागृत करण्यास सक्षम : डॉ. मोहनजी भागवत: #MahaMTB @DrMohanBhagwat @RSSorg https://t.co/F7ZSMnEzRc
— महा MTB (@TheMahaMTB) August 15, 2023
प.पू. मोहनजी भागवत पुढे म्हणाले की,
१. जगाला जागरूक करण्याची क्षमता भारतामध्ये आहे; परंतु काही शक्ती आपली प्रगती रोखण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यापासून आपल्याला सतर्क रहावे लागेल.
२. भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण