रा.स्व.संघाचे सरसंघचालक प.पू. मोहनजी भागवत यांचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उद्घोष !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताला त्याच्या क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. आपली सांस्कृतिक शक्ती आणि क्षमता यांच्या बळावर भारत जगासाठी आशेचा किरण बनू शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. मोहनजी भागवत यांनी केले. ते येथे ‘समर्थ भारत संस्थे’च्या वतीने आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भारत जगाला जागृत करण्यास सक्षम : डॉ. मोहनजी भागवत: #MahaMTB @DrMohanBhagwat @RSSorg https://t.co/F7ZSMnEzRc
— महा MTB (@TheMahaMTB) August 15, 2023
प.पू. मोहनजी भागवत पुढे म्हणाले की,
१. जगाला जागरूक करण्याची क्षमता भारतामध्ये आहे; परंतु काही शक्ती आपली प्रगती रोखण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यापासून आपल्याला सतर्क रहावे लागेल.
२. भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’