उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

हिंदू संघटित होत असल्याचे प्रशासनाला पहावत नाही का ? हिंदु समाज अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित झाल्यास प्रशासनाला पोटशूळ का उठतो ?

समान नागरी कायदा दृष्टीक्षेपात : विधी आयोगाने जनतेकडून मते मागवली !

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची हिंदूंची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी दृष्टीक्षेपात ! मान्यताप्राप्त धार्मिक संघटनांना ३० दिवसांत मते पाठवण्याचे आवाहन !!!

‘द कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

(म्हणे) उत्तराखंड कुणाच्या बापाचे नाही ! – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क

लव्ह जिहादच्या घटनेनंतर उत्तरकाशीमध्ये मुसलमानांना दुकाने रिकामी करावी लागल्याने समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांचा जळफळाट !

झाकीरच्या जाचाला कंटाळून रिना जोशी या विवाहित हिंदु महिलेची आत्महत्या !

हिंदूबहुल भारतात वासनांध मुसलमानांनी हिंदु मुली आणि महिला यांच्यावर प्रतिदिन अत्याचार करून त्यांचे जीव घेणे हिंदूंना लज्जास्पद ! यावर आता हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव मार्ग आहे, हे जाणा !

बहादराबाद (उत्तराखंड) येथे सरकारी भूमीवर बांधलेली मजार प्रशासनाकडून उद्ध्वस्त !

संस्कृत विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेने केलेल्या तक्रारीवरून कारवाई
आक्रमक झालेल्या धर्मांधांवर पोलिसांकडून लाठीमार

भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसचा नेता असलेला मुसलमान प्रियकर हसनुर इस्लाम याच्याकडून हत्या !

आसाममध्ये भाजपची महिला नेता लव्ह जिहादची बळी !

तमिळनाडूचे उर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अटक केल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले !

कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी अटक करण्यात आलेल्या राजकारण्यांना हमखास होणारा आजार ! अशांवर कारवाई होणे आवश्यक !

तृणमूल काँग्रेसच्या २ गटांनी १०० ठिकाणी एकमेकांवर बाँब फेकले !

एकमेकांवर बाँब फेकून हिंसाचार करणारा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हा लोकशाहीला लागलेला कलंक ! स्वतःला लोकशाहीचे पाईक समजणारे आता तृणमूल काँग्रेस करत असलेल्या या हिंसाचाराविषयी काही बोलत का नाहीत ?

मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !

कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !