किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवले !
राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
रिहानाने तिच्या धर्मातील श्रद्धास्थानाचे पदक घालण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही ! हिंदूंना डिवचण्यासाठी विदेशींकडून हेतूपुरस्सर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्लाघ्य विडंबन करण्यात येते. हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
हरियाणातील काँग्रेसच्या महिला नेत्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन ! अशा प्रकारची विधाने केवळ काँग्रेस नेत्यांकडूनच होऊ शकतात ! शेतकर्यांचे आंदोलन प्रायोजित आहे, असे आरोप आधीपासून होत असतांना ते सत्य आहेत, असेच यातून स्पष्ट होते !
राज्यातील सीधी जिल्ह्यात सतना येथे जाणारी एक बस कालव्यामध्ये कोसळून त्यातील ३८ जणांचा मृत्यू झाला
अशांना आता पोसत रहाण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या माध्यमातून, भारतातील लोककथांच्या माध्यमातून चालत आलेला इतिहासही भारताचा इतिहास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; परंतु त्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल. हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे मी किंवा मोदीजी सांगत नाही, तर संत सांगत आहेत. ही भविष्यवाणी खरी होणार आहे.
१४ फेब्रुवारी या दिवशी ‘मातृ-पितृ पूजनदिना’ला शासनाने प्रोत्साहन द्यावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
पोलिसांनी सांगितले टूलकिट प्रकरणात खलिस्तावादी ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चाही सहभाग आहे.
खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह ‘सतीश धवन सॅटेलाईट’ याच्या समवेत श्रीमद्भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि २५ सहस्र भारतीय नागरिकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहेत.