‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्याविषयी पुणे आणि हिंगणघाट येथे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन तसेच शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली.

देव, देश अन् धर्मासाठी तरुण पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्‍चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

‘टूलकिट’ प्रकरणी अधिवक्ता निकिता जेकब यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

भारतात कथित पर्यावरणवादी पर्यावरण वाचवण्याच्या नावाखाली देशविघातक कार्य करतात, हे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

भोपाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड केल्याच्या प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती.

महामार्गाचे प्रकल्प अहवाल बनवणारे निम्मे अभियंते बनावट आणि भ्रष्टाचारी आहेत ! – नितीन गडकरी, मंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक

महामार्गाचे प्रकल्प अहवाल बनवणारे अभियंते बनावट, भ्रष्टाचारी असतांना त्यांची नियुक्तीच कशी केली जाते ? अधिक प्रमाणात पैसे घेऊन वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित खात्याचे मंत्री अशा बनावट अभियंत्यांची नियुक्ती करतात का ?, अशी शंका येते…

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा ! – बंजारा समाज

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा.

सुशांत सिंह याच्या बहिणीवरील गुन्हा रहित

मीतू सिंह हिच्यावर प्रविष्ट झालेला गुन्हा उच्च न्यायालयाने रहित केला.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधातील हिंदूराष्ट्र सेनेच्या धडक मोहिमेला जळगाव येथे यश !

आंदोलनाच्या प्रभावामुळे प्रेमीयुगलांचे वर्दळीचे ठिकाण असलेल्या मेहरूण तलाव येथे शांतता आढळली.

कोणत्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणे म्हणजे पश्‍चात्ताप करून घेण्यासारखे ! – माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा आरोप

गोगोई यांना असे का वाटते, यासाठी आता केंद्र सरकारने चिंतन समिती स्थापन करून न्यायव्यवस्थेतील त्रूटी दूर करून सर्वसामान्य जनतेला खरा न्याय मिळेल, अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे !