तमिळनाडूतील राजकारण, चित्रपट आणि अमली पदार्थांची तस्करी !
विविध प्रकारच्या अमली पदार्थांच्या (नॉर्काेटिक्स) तस्करीची समस्या भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात आहे. ही तस्करी थांबवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असते.
विविध प्रकारच्या अमली पदार्थांच्या (नॉर्काेटिक्स) तस्करीची समस्या भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात आहे. ही तस्करी थांबवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असते.
भारताने पाकशी झालेल्या जलवाटप करारांचा वापर सामरिक आणि परराष्ट्र नीती यांच्या दृष्टीने करून त्याला जेरीस आणावे !
‘जर तुमचा नवरा मोदी-मोदी म्हणत असेल, तर त्याला रात्रीचे जेवण देऊ नका आणि तुमची शपथ द्या, त्यामुळे प्रत्येक पतीला आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकावे लागेल’, असे सांगत निवडणुकीत महिला मतदारांना आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
आज दुष्ट राष्ट्रे शस्त्रसंपन्न असून सज्जन राष्ट्र असलेल्या भारताकडे शस्त्रसाठा नसणे
बौद्धिक, आर्थिक, विज्ञान आणि लष्कर यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था श्रेष्ठ हिंदु धर्मामध्ये !
राजकीय पक्षांना मिळणारा कोणताही निधी आणि त्याचा स्रोत हा पारदर्शी असावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! निवडणूक रोख्यांच्या (‘इलेक्ट्रॉल बाँड’च्या) संदर्भातील तक्रारींचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला. आताही सर्वोच्च न्यायालयाने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून निवडणूक रोख्यांविषयीची माहिती मागितली आणि बँकेने ती दिली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला चपराक किंवा मोठा झटका दिल्याचा निष्कर्ष नेहमीप्रमाणे … Read more
पहिले पंतप्रधान म्हणून एक बलाढ्य आत्मनिर्भर, संरक्षणसिद्ध आणि बलशाली राष्ट्रनिर्मिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली असती.
हिंदु संस्कृतीत ‘गर्भसंस्कार’, ‘ओटी भरणे’, असे गर्भावर संस्कार करणारे विधी किंवा डोहाळे जेवण असे कार्यक्रम असतांना अनैतिक गोष्टींचे अनुकरण वाढत जाणे, हे सर्वथा चुकीचे आहे !
वर्ष १८५४ मध्ये इस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. १८५७ चा उठाव झालेला नव्हता. ‘राणीचा जाहीरनामा’ वगैरे निघालेला नव्हता; पण तरीही राणी चौकशी करत आहे, कसली ?
महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचा वारसा चालवणार्या या मंडळींकडे पत्रलेखक अंधश्रद्धेच्या चष्म्यातून का पहात आहेत ?