गडचिरोली येथे सुनेने पती, सासू-सासर्यांसह केली ६ जणांची हत्या !
मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणार्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा मिळायला हवी !
मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणार्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा मिळायला हवी !
उत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्या किंवा आत्महत्या या भूमीच्या किंवा संपत्तीच्या वादातून होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याच कारणावरून अचानक साधूंच्या हत्यांची शृंखला कशी चालू झाली ? यामागील षड्यंत्र पोलीस शोधून काढतील का ?
मानवतेची हत्या करणार्या या आतंकवाद्यांविषयी लोकांना सहानुभूती वाटेल. अशा गांधीगिरी करणार्या जमातीमुळे जगातील सुसंस्कृत, सहिष्णु आणि शांतीप्रिय समाज नष्ट होईल. असे होऊ नये, यासाठी मानवाधिकारवाल्यांचा वैचारिक पराभव करून त्यांना आरसा दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे.
गोवंडी पोलिसांकडून धर्मांध वडील आणि भाऊ यांच्यासह चौघांना अटक
आतंकवाद्यांच्या सावटाखाली युरोपीय देश !
या घटनेविषयी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून घटनेचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी ! ‘‘गायी या माझ्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने मी आता कसे जगायचे ?’, असा प्रश्न प्रतिमा कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.
यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
इस्रायलने १४ ऑक्टोबरच्या रात्री गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणात हमासचा कमांडर बिलाल अल् कादरा ठार झाला. कादरा हा दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा कमांडर होता. तो इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला उत्तरदायी होता.
३ वर्षांपूर्वी असाच पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.
यावरून हमासच्या आतंकवाद्यांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते. अशा क्रूर आतंकवाद्यांचे समर्थन करणार्या भारतासह जगभरातील धर्मांध मुसलमानांचा धिक्कारच केला पाहिजे !