
गोधरा (गुजरात) – येथील रेल्वे स्थानकावर वर्ष २००२ मध्ये साबरमती एक्सप्रेसमधील ५९ कारसेवकांना (अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी आंदोलन करणारे) जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील आरोपी रफीक भटुक याला दोषी ठरवून येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेच्या १९ वर्षांनंतर रफीक याला गोधरा येथे अटक करण्यात आली होती. या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला तो ३५ वा आरोपी आहे. यापूर्वी मार्च २०११ मध्ये विशेष न्यायालयाने ३१ जणांना, तर वर्ष २०१८ मध्ये २ आणि वर्ष २०१९ मध्ये १ आरोपी यांना दोषी ठरवले होते.
Rafik Bhatuk was accused of being involved in the case of torching of a train returning from Ayodhya with ‘karsevaks’ on February 27, 2002, killing 59 of them. https://t.co/q5sxs7YZBB
— Economic Times (@EconomicTimes) July 3, 2022
संपादकीय भूमिकाअशांना फाशीचीच शिक्षा योग्य होती, असेच जनतेला वाटते ! |
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी