नाशिक शहरातील अन्नभेसळ रोखण्यासाठी केवळ ५ अधिकारी; नागरिकांच्या जिवाशी खेळ !
अहवाल मिळण्यात केवळ प्रयोगशाळांच्या संख्यांची अडचण आहे कि अन्यही काही आर्थिक लागेबांधे आहेत, याचा शोध घेतला गेला पाहिजे !
अहवाल मिळण्यात केवळ प्रयोगशाळांच्या संख्यांची अडचण आहे कि अन्यही काही आर्थिक लागेबांधे आहेत, याचा शोध घेतला गेला पाहिजे !
कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत सांगली महापालिकेसारख्या तुलतेन अत्यंत लहान असलेल्या महापालिकेत ‘बायोमेट्रिक’ व्यवस्था आहे, इतकेच नाही, तर प्रत्येक वेळी कार्यालयातून आत-बाहेर जातांना ‘फेस रिडींग’द्वारे यंत्रावर नोंद करावी लागते.
मागील ३ दिवसांत पडलेल्या वादळी वार्यासह अवेळी पावसाने येथील बसस्थानकाची अवस्था एखाद्या तळ्याप्रमाणे झाली आहे.
हे एकूणच न्याययंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल ! ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच’, असे म्हटले जाते !
‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणार्यांवर कठोरातील कठोर कारवाई केल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हे प्रकार टळतील !
सलग २७ आणि २८ एप्रिल या दिवशी वादळी वार्यासह झालेल्या अवेळी पावसामुळे विजेचे खांब अन् अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतीतील पिकांची मोठी हानी झाली.
मुलींच्या वसतीगृहात पाण्याची कमतरता असेल, तर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (८ मासांनंतर असे निर्देश देणार्या विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार !)
इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केले असतांना प्रशासन झोपले होते का ? कि संबंधितांनी ‘अर्थ’पूर्ण तडजोड केली आहे ? याची चौकशी करून सरकारने सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी उत्तरदायी अधिकार्यांना आजन्म कारागृहात पाठवावे !
लोकांच्या आरोग्याशी खेळ ! गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसचा जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्याना घेराव !