अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार (बच्चाबाझी) : एक विकृती !

प्रसारमाध्यमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील बच्चाबाझीसारख्या गंभीर अत्याचाराविषयी चकार शब्द काढत नाहीत. सार्‍याच बलात्कारी विकृतींचे मूळ एक असते. या राक्षसी प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे घातक आहे !

वादग्रस्त ‘ट्वीट’ प्रसारित करण्यासाठी उत्तरदायी असलेला अधिकारी सेवेतून बडतर्फ

पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा उल्लेख करण्यात आला होता.

चिनी गुप्तचर संस्थेच्या कारवाया आणि भारताची भूमिका !

चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाला चीनच्या गुप्तचर मोहिमेविषयी माहिती असणे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.’

निकाल विरोधात गेल्यावर सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे चुकीचे ! – रवी शंकर प्रसाद, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री

सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे, हा प्रकार चुकीचा आहे. न्याययंत्रणेला त्यांचे दायित्व पार पाडण्यासाठी पूर्णपणे मुक्त ठेवले पाहिजे.

सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणार्‍या संदेशाला बळी पडू नका ! – श्रीमती ए.एस्. कांबळे

१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० वर्षे या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना महिला आणि बालविकास विभागाच्या जिजामाता योजनेअंतर्गत ५० सहस्र रुपये मिळतील…..

‘व्हॉट्सअ‍ॅप’चे गोपनीयता धोरण रोखण्यात यावे !

व्हॉट्सअ‍ॅप हे धोरण १५ मेपासून सर्व वापरकर्त्यांना अनिवार्य करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या गोपनीयता धोरणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

‘नेटफ्लिक्स’चे दुष्परिणाम !

जसे एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून उत्सर्जित होणारे विषारी पदार्थ झाडांसाठी हानीकारक ठरतात, तसाच काहीसा प्रकार नेटफ्लिक्सच्या संदर्भात होत आहे.

श्री जगन्नाथ मंदिराची ३५ सहस्र एकर भूमी विकण्याचे वृत्त पूर्णतः चुकीचे ! – मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण

श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकण्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. प्रसारमाध्यमांनी याला चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केले आहे.

अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांचे अटकेपासूनचे संरक्षण न्यायालयाकडून कायम

रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले आहे.

ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कुणालाही पाठीशी घालण्याचे मुळीच कारण नाही. दोन्ही अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहेत.