मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक संघटितपणे लढा देणार !
सीमाभागांतील गावांचा विकास करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार !
सीमाभागांतील गावांचा विकास करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार !
सीमावादाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी मराठी भाषिकांच्या मागे एकत्रित उभे रहायला हवे. सीमाप्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये. राजकारणासाठी अन्यही सूत्रे आहेत’, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर विरोधकांनी कर्नाटक, तसेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हातात फलक धरून निषेधाच्या घोषणा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदना संपली असून ‘ईडी’ सरकारमध्ये असलेला विसंवाद प्रतिदिन दिसतो. राज्याप्रती मुख्यमंत्र्यांची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील सरकारविषयीचा विश्वास संपुष्टात आला आहे..
अधिवेशाचा वेळ बहुमूल्य आहे. सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यानंतर आणि जनतेचे सहस्रो प्रश्न प्रलंबित असतांना एकत्रित बसून समोरासमोर चर्चा करून सोडवण्याऐवजी अधिवेशनातील वेळ मनोरंजनासाठी देणे, हे संतापजनक आहे. जनतेच्या कराच्या पैशातून चालणार्या अधिवेशनाच्या कालावधीत असा विचार करणारे…
यंदाच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांचा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केलेला अवमान, कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य, शेतकर्यांच्या आत्महत्या, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून झालेला वाद आणि राज्यभर लव्ह जिहादच्या विरोधात निघणारे..
राज्यात नवीन लोकायुक्त कायदा करणार आहे. या कायद्यामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांचाही समावेश करण्यात येणार आहे.