‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज श्रीशंभू सेवा’ पुरस्काराने सोलापूर येथील श्री. संजय साळुंखे सन्मानित !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र वढू येथे उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी राज्यातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘श्री शंभू सेवा’ पुरस्कार हा सोलापूर येथील ‘हिंदु धर्मरक्षक’ अशी ओळख असलेले श्री. संजय साळुंखे यांना देण्यात आला.

(म्हणे) लव्ह जिहादवरून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे ! – अजित पवार

उत्तरप्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत; मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही. राज्यातील जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे आणण्यासाठी सरकार विचाराधीन  ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात बहुसंख्य समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांमागे एक पूर्वनियोजन (‘डिझाईन’) दिसत आहे.

विजयोत्‍सवासाठी संघर्ष अटळ !

अखंड आणि अजेय हिंदुस्‍थानची निर्मिती हे हिंदु राष्‍ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्‍ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्‍पूर्वी ते प्रत्‍येकाच्‍या मनात येणे आवश्‍यक आहे, तरच तो तिथे रहाण्‍यास पात्र होईल !

हिंदुकरणासाठी अनुकूल काळ !

काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म, संस्‍कृती, सभ्‍यता, स्‍त्रिया यांच्‍या रक्षणासाठी हिंदूंना साद घातल्‍यास काही जागृत हिंदूंचा अपवाद वगळता कुणी त्‍याकडे वळायचेच नाही. हिंदूंना त्‍यांच्‍यावरील अन्‍यायाची जाणीव करून दिल्‍यावरही हिंदु जनसमुहातील काही मोजकेच हिंदू पुढे यायचे.

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलीस आणि आंतरधर्मीय विवाह समिती यांच्याकडे तक्रारी कराव्यात ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांचे आवाहन

भाजपचे मंत्री, आमदार आणि सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण अन् न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदु समाज आणि सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही आमदार राणे यांनी हिंदु पीडितांना दिला. 

(म्हणे), ‘लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहाद’चा प्रकार अस्तित्वातच नाही !’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !

छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ !

छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ आणि ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांविरोधात कठोर कायदे होण्यासाठी ६० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या एकजुटीचा आविष्कार !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास निमित्त येलवडी (पुणे) येथे व्याख्यान पार पडले !

वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्‍या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. ‘हिंदूंनी तो साजरा करू नये’, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता.

‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ हा महाराष्‍ट्राला ‘हिंदु राज्‍य’ बनवू शकेल…‘हिंदु राष्‍ट्र’ उद्या होईल !

‘लव्‍ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ व्‍हावा, यांसाठी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने मुंबई येथे २९ जानेवारी या दिवशी भव्‍य ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला होता. याविषयी ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक श्री. अनिल थत्ते यांनी ‘गगनभेदी’ या त्‍यांच्‍या ‘यूट्यूब’ वाहिनीवर केलेले विश्‍लेषण येथे देत आहोत.