छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ !
छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ आणि ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांविरोधात कठोर कायदे होण्यासाठी ६० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या एकजुटीचा आविष्कार !
छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ आणि ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांविरोधात कठोर कायदे होण्यासाठी ६० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या एकजुटीचा आविष्कार !
वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. ‘हिंदूंनी तो साजरा करू नये’, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता.
‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ व्हावा, यांसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने मुंबई येथे २९ जानेवारी या दिवशी भव्य ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. याविषयी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्री. अनिल थत्ते यांनी ‘गगनभेदी’ या त्यांच्या ‘यूट्यूब’ वाहिनीवर केलेले विश्लेषण येथे देत आहोत.
अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी कार्य करणार्या ‘पाकिस्तान दारावर इत्तेहाद (पीडीआय)’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
लव्ह जिहादच्या विरोधात मी जनजागृती करत असून राज्यसभेचे खासदार म्हणून याविषयीचा कायदा होण्यासाठीही प्रयत्न करत आहे, अशी माहिती भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सामाजिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
घराला सावरणारी स्त्री असते, तर घराला उद्ध्वस्त करणारीही स्त्रीच असते. हल्ली आधुनिकतेच्या नावाखाली बहुतांश स्त्रियांनी धर्माचरण करणे सोडले आहे. ही परिस्थिती पालटायला हवी, अन्यथा कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल.
ज्याप्रमाणे मदरशातून इस्लामचे शिक्षण दिले जाते, चर्चमधून ख्रिस्त्यांना शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मंदिरांमधून मिळणार्या पैशांचा उपयोग सरकारी कामांसाठी न होता हिंदूंना त्यांच्या मुला-मुलींना हिंदु धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी झाला पाहिजे.
पीडित मुलीने पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर आरोपी तरुणाने त्याच्या कुटुंबियांसह पीडित तरुणी आणि तिचा भाऊ यांना बेदम मारहाण केली. यातून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो. कायद्याचे भय न राहिलेल्या अशांना कारागृहात टाका !
‘गेली काही वर्षे इस्लामला महत्त्व देणारे आणि हिंदु धर्मविरोधी चित्रपट बनवले जात आहेत. नायक मुसलमानधार्जिणा, तर खलनायक हिंदूंना दाखवले जाते. एवढेच नव्हे, तर चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.
सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर ! अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.