उतावीळ काँग्रेस
‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला.
‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला.
काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !
नाशिक लोकसभा जागावाटपात मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेचा अर्ज मागे घेतल्यानंतर विविध घडामोडी घडत आहेत.
निवडणूक आयोगाच्या कर्नाटक राज्याच्या अध्यक्षांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, सूर्या यांनी सामाजिक माध्यमांवरून एक व्हिडिओ प्रसारित करून धर्माच्या आधारावर मते मागण्याचा प्रयत्न केला आहे.
२० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. वर्ष २०२६ नंतर हा अर्धा मंच महिलांचा असेल. समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत.
प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही लोकांची मागणी दुर्लक्षित करणार्या संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
पंतप्रधानांनी ९ एप्रिलला उत्तरप्रदेशातील पिलीभीत येथे केलेल्या भाषणात हिंदु देवता, शीख देवता आणि त्यांची प्रार्थनास्थळे यांच्या नावाने मते मागितली.
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला बजावली नोटीस !
गोव्यात धर्माच्या आधारावर राजकारण का केले जात आहे ? गोवा सरकारमध्ये अल्पसंख्य मंत्री आणि आमदार आहेत. धर्म आणि राजकारण हे एकमेकांत मिसळू नये. मतांसाठी धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये.
नौदलात कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या विरियातो फर्नांडिस (काँग्रेसचे उमेदवार) यांनी राज्यघटनेच्या विरोधात बोलणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे, हे देशासाठी घातक आहे !