संयुक्त अरब अमिरातमधील नव्या श्रम कायद्याचा भारतीय कामगारांना लाभ होणार
संयुक्त अरब अमिरातच्या एकूण लोकसंख्येत ४० टक्के भारतीय आहेत. ते कामानिमित्त तेथे रहात आहेत. ही संख्या ३५ लाख इतकी आहे.
संयुक्त अरब अमिरातच्या एकूण लोकसंख्येत ४० टक्के भारतीय आहेत. ते कामानिमित्त तेथे रहात आहेत. ही संख्या ३५ लाख इतकी आहे.
जर विधी आयोगाला अध्यक्षच नसेल, तर या कायद्याचा अभ्यास कधी होणार आणि त्यावर शिफारसी कधी केल्या जाणार ? त्यामुळे केंद्र सरकारने प्रथम आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्त केली पाहिजे !
भारतात व्यवसाय करून भारतीय न्यायव्यस्थेच्या विरोधात बोलणार्या विदेशी आस्थापनांना भारतातून हद्दपार करणेच आवश्यक !
केजरीवाल यांना धर्मांतरविरोधी कायद्याचे महत्त्व लक्षात येण्यामागे केवळ हिंदूंमध्ये हिंदुत्वाविषयी होणारी जागृतीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !
‘शक्ती’ कायद्याखालील महिला आणि बालक यांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी विधेयक २०२० यावरील दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या निमंत्रित सदस्यपदी काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण केवळ १० वर्षे चालू ठेवावे’, अशी सूचना केली होती; मात्र ही आरक्षण संस्कृती अजूनही चालू आहे. याचा सर्वच स्तरांतील घटकांनी विचार करण्याची वेळ आता आली आहे !
देशातील अनेक राज्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचा कायदा बनवला आहे; मात्र त्याची कठोरपणे आणि प्रामाणिकपणे कार्यवाही केली जात नसल्याने गोहत्या थांबलेल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. याकडे शासनकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर करण्यात येणार्या दयेच्या आवेदनावर सुनावणीसाठी कालावधी निश्चित करणारी घटना दुरुस्ती करावी.
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज बख्त यांची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
‘नानी पालखीवाला हे भारतीय कायदेविश्वातील एक युग होते’, असे म्हटले, तर अयोग्य होणार नाही. इंदिरा गांधींना त्यांच्या हुकूमशाहीची व्याप्ती वाढवायची होती. त्यामुळे त्यांना संविधानात हवे तसे पालट करायचे होते.