
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायद्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन करू. ही समिती आम्हाला कायद्याचे प्रारूप बनवून देईल आणि नंतर हा कायदा आम्ही राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केले. भाजपने राज्यात समान नागरी कायदा बनवण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. या निवडणुकीत धामी यांचा पराभव झाला.
Will fulfill all poll promises including Uniform Civil Code, says Uttarakhand CM Dhami https://t.co/OR74Szja4J
— TOI India (@TOIIndiaNews) March 10, 2022
मुख्यमंत्री धामी पुढे म्हणाले की, उच्चस्तरीय समितीमध्ये कायदेतज्ञ, निवृत्त अधिकारी आणि विचारवंत यांचा समावेश करण्यात येणार आहे. समान नागरी कायदा झाल्यानंतर कुणावरही अन्याय होणार नाही. सर्वांना समानतेचा अधिकार मिळेल.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले