खलिस्तानवादी अमृतपाल याच्या ४ साथीदारांना आसामच्या कारागृहात ठेवले !

या चौघांना देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

सलमान खान याला प्रसिद्धीसाठी नाही, तर उद्देशाने मारणार आहोत ! – कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई

एक कुख्यात गुंड कारागृहात असतांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देतो, असे केवळ भारतातच घडू शकते !

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडून भ्रमणभाष संच कह्यात !

पहारा आणि अनेक तपासण्या असतांना कारागृहात या वस्तू कशा जातात ? कामचुकारपणा केल्याच्या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !

उत्तरप्रदेशातील राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार आणि पोलीस कर्मचारी यांची हत्या

प्रयागराज येथे वर्ष २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस कर्मचारी यांच्या हत्येच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड आतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ, आतिकची पत्नी शाईस्ता आणि त्यांची २ मुले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

पाकिस्‍तानच्‍या कारागृहात ७०० हून अधिक भारतीय नागरिक

पाकमध्‍ये खितपत पडलेल्‍या भारतियांना परत आणण्‍यासाठी काहीही न करणार्‍या आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय सरकारांसाठी हे लज्‍जास्‍पद होय ! आतातरी ही आकडेवारी पुढे आल्‍यावर भारत सरकारने त्‍यांच्‍या सुटकेसाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक !

अटकेतील आरोपी आमदार अब्बास अन्सारी याच्यासह कारागृहात मौज करणार्‍या त्यांच्या पत्नीला अटक !

कारागृहात अटकेत असणार्‍याला सर्व प्रकारची अनुमती घेऊन अंतर ठेवून काही मिनिटांसाठी भेटण्याचा नियम असतांना आमदाराची पत्नी थेट त्यांच्या समवेत कशी सापडते, याचे उत्तर जनतेलाही ठाऊक आहे !

तिहार कारागृहाच्‍या खंडणीखोर कारागृह अधिकार्‍याला अटक !

असे पोलीस जनतेचे रक्षक नव्‍हे, तर भक्षक ! अशांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्‍यवस्‍था काय राखणार ?

कळंबा (जिल्‍हा कोल्‍हापूर) कारागृहात बंदीवानाने केलेल्‍या आक्रमणात दुसर्‍या बंदीवानाचा मृत्‍यू !

गणेश गायकवाड याने सतपालसिंह याच्‍या डोक्‍यात मध्‍यरात्री दगड घातल्‍याने तो गंभीर घायाळ झाला होता. त्‍याला शासकीय रुग्‍णालयात उपचारांसाठी भरती करण्‍यात आले होते; मात्र त्‍याचा उपचाराच्‍या कालावधीत मृत्‍यू झाला.

आतंकवादाच्या अंत्यसंस्कारात सहस्रो मुसलमानांचा सहभाग !

आतंकवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना न देण्याचाच कायदा करण्याची आवश्यकता आहे ! अशा प्रकारे आतंकवाद्याच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालेल्यांची मानसिकता लक्षात घेऊन देशासाठी ते धोकादायक होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे !

कारागृहांतील ‘नेटवर्क’ !

आज रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांची लूट केली जाते, अधिवक्‍ते खोट्याचे खरे करतात, अभियंते पडणार्‍या इमारती बांधतात आणि शासनकर्ते जनतेला लुबाडतात, हे लक्षात घ्‍यायला हवे ! त्‍यामुळे प्रथम पालकांनी साधना करून धर्माचरण केले पाहिजे आणि पाल्‍यांवर तसे संस्‍कार केले, तर राजा अन् प्रजा दोन्‍ही नीतीमान होतील !