भाविकांसाठी महाप्रसादाचा वेळ वाढवला !
युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने येथील अनेक उपाहारगृहे आणि खानावळी सद्य:स्थितीत बंद आहेत, या पार्श्वभूमीवर देवस्थानाने हा निर्णय घेतला आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने येथील अनेक उपाहारगृहे आणि खानावळी सद्य:स्थितीत बंद आहेत, या पार्श्वभूमीवर देवस्थानाने हा निर्णय घेतला आहे.
इराणी सैन्य प्रवक्ते म्हणाले, “अफगाणिस्तान २१ वर्षांत जितकी अमेरिकेची हानी झाली, तेवढी इराणच्या खार्ग बेटावर एका आठवड्यात होईल !” कोणत्याही अंगाने विचार केल्यास हे खोटे वाटत नाही !
आखाती देशातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतातील कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्य पंथीय कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची भगवान बालाजीवर श्रद्धा नसल्यामुळे त्यांच्याकडून देवस्थानचे पावित्र्य भंग होऊ शकते.
अमेरिकी राजदूत हकाबी यांनी म्हटले, ‘जर त्यांनी सर्व काही घेतले तरी ते ‘योग्य’ ठरेल.’ त्यांनी पुढे स्पष्ट केले की, इस्रायल या भागांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत नाही आणि तेही असा नियंत्रण करण्याचे आवाहन करत नाहीत.
केवळ गुन्हा नोंदवून न थांबता हे कुणाच्या जोरावर आंदोलन करत आहेत, हे पाहून सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !
जग अशा टप्प्यातून जात आहे, जिथे तणाव कधीही युद्धाचे रूप घेऊ शकतो आणि प्रत्येक युद्ध जागतिक संकटात पालटू शकते. अशा परिस्थितीत आपणही त्याला अपवाद नाही. त्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होतो. कोणते देश संघर्षात आहेत आणि कोणते देश संघर्षाच्या उंबरठ्यावर आहेत, हे जाणून घेऊया.
केवळ गाझाच नव्हे, तर संपूर्ण जगात शांततेसाठी प्रयत्न झाला पाहिजे; मात्र आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला कडेवर घेणार्या अमेरिकेने भारताला आमंत्रण देणे, हा दुटप्पीपणाच आहे. भारताने याला नकार देणेच योग्य !
जर पाकला असे वाटत असेल, तर भारतानेही पाकमध्ये घुसून भारतावर आतंकवादी आक्रमणे करणार्या प्रमुख आतंकवाद्यांसह पाकचे सैन्यदलप्रमुख आसीम मुनीर, पंतप्रधान शाहबाज शरीफ आदींनाही पकडून आणले पाहिजे, अशी मागणी भारतियांनी केली पाहिजे !
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे लष्कर-ए-तोयबाचे काही अड्डे नष्ट केले. तथापि त्याला अद्याप मुळासह नष्ट केले नाही. त्यामुळे आता सरकारने इस्रायली बाणा अंगीकारून लष्कर-ए-तोयबाचा नायनाट करावा, अशी अपेक्षा !