श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीराम पंचायतन मूर्तीच्या चोरीचे अन्वेषण करण्यासाठी प्रशासनाला ४० दिवसांची समयमर्यादा !
दीड मास उलटूनही चोरीचे अन्वेषण पूर्ण का होत नाही ? इतके दिवस पोलीस प्रशासन काय करत आहे ? हिंदुत्वनिष्ठांना अशा मागणीचे निवेदन द्यावे लागणे पोलिसांसाठी लज्जास्पद !