३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजगडावर भव्य सोहळा संपन्न समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने सोहळ्याचे आयोजन

समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त २ जून या दिवशी राजगडावर भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्याला विविध मावळ्यांच्या वंशजांनी उपस्थिती लावली होती.

देश अन् धर्म वाचवण्याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ होते का ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ?’, असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा यांनी उपस्थित केला.

आई-वडिलांना अपमानित व्हावे लागेल, अशी कृती करू नका ! – सौ. सुहानी गावडे, सरपंच, निरवडे

जे आई-वडील आपली २० ते २५ वर्षे काळजी घेतात, त्यांचे आपण ऐकणार कि नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीचे ऐकणार ? आपले आई-वडील आणि त्यांनी घेतलेले निर्णय यांवर विश्वास ठेवा.

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणणारे छगन भुजबळ यांचे पाद्री, मौलवी यांच्या, तसेच मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याचे धाडस आहे का ?

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणत हिणवण्याचे धाडस होते. मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्‍यांप्रमाणेच’ कमरेच्या वर वस्त्रे घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याचे धाडस भुजबळ यांच्यात आहे का ?

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.

पुणे येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीत १२ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींकडून हिंदु राष्‍ट्राचा जागर !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान राबवले जात आहे. त्‍या अंतर्गत २८ मे या दिवशी हिंदु राष्‍ट्राचा जागर करण्‍यासाठी येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते.

जळगावच्‍या हिंदु एकता दिंडीत भक्‍ती आणि शौर्य यांचा संगम !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते.

‘हलालविरोधी कृती समिती’च्या माध्यमातून छत्तीसगड ‘हलालमुक्त’ करणार ! –  सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती  

‘धर्मांतरमुक्त छत्तीसगड’समवेत ‘हलालमुक्त छत्तीसगड’ मोहिमेला प्रारंभ

जळगाव येथे राणी लक्ष्मीबाई यांना बलीदान दिनानिमित्त मानवंदना !

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदान दिनानिमित्ताने शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील स्मारकाजवळ हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

…ही तर चाचपणी; भविष्यातील धोका ओळखून हिंदूंनी सावध रहावे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज

एकीकडे मूर्तीपूजा मानायची नाही, तर दुसरीकडे मात्र मंदिरांच्या नावाने स्वत: व्यवसाय करायचा, हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा लोकांकडून पूजा-प्रसादाचे साहित्य का विकत घ्यावे ? त्यांच्याकडून पूजासाहित्य घेण्यावर बहिष्कार का घालू नये ?