
नागपूर – केवळ एक नेता देशासमोरील सर्व समस्यांचा सामना करू शकत नाही, तसेच एक संघटना अथवा पक्षही देशात पालट घडवून आणू शकत नाही. सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा संघ विचारांचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ९ ऑगस्ट या दिवशी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Society at large and not a single political party, organisation or a leader can bring about a change, Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat has saidhttps://t.co/fiV9yBHXqT
— Hindustan Times (@htTweets) August 10, 2022
ते पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास वर्ष १८५७ च्या राष्ट्रीय उठावाने प्रारंभ झाला; परंतु जेव्हा देशभरात जनजागृती होऊन जनता रस्त्यावर उतरली, तेव्हाच हा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह सर्वच भारतीय क्रांतीकारकांचेही लढ्यात अमूल्य योगदान होते. नेता समाज घडवत नाही. समाज नेता घडवतो. देशातील परिस्थितीत सुधारणा घडवण्याचे ‘कंत्राट’ दुसर्याला देऊन चालणार नाही. संघालाही हे ‘कंत्राट’ देऊ नका. प्रत्येकाने आपले दायित्व पार पाडले पाहिजे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !